Breaking News

नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल

Advertisements

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisements

त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन केव्हा व कुठे हरवला, याची कुठलीही माहिती त्याने दिलेली नाही. मात्र, कोहली नागपुरात असल्याने हा प्रकार नागपुरात घडला असावा, असे समजते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

…तर तुम्ही वकील राहणार नाही! : असे का म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

‘एआय’ तुमचा वेग वाढवू शकते. पण निर्णयक्षमता, नैतिकता आणि न्यायबुद्धी ही केवळ प्रशिक्षित कायदेतज्ज्ञांची ताकद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *