सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला असून पिकांची नासाडी झाली आहे. यात बारा घरांची …
Read More »२०० हून अधिक जनावरांचा मृत्यू : अवकाळी पावसाने हाल
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसला असून पिकांची नासाडी झाली आहे. यात बारा घरांची पडझड झाली असतानाच मृत जनावरांची संख्या सव्वादोनशेंच्या घरात पोहोचली आहे. रविवारपाठोपाठ सोमवारी रात्रीदेखील अवकाळी पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील २ हजार ११ हेक्टरवरील तूर, कपाशी, गहू, हरभरा, भाजीपाला व संत्रा, केळी, ऊसाचे नुकसान झाले. प्राथमिक सर्वेक्षणात ही बाब आढळून आली. १२ घरांची अंशतः …
Read More »