प्रदूषणावर नियंत्रण मिळवा, अन्यथा धोका औद्योगिक क्षेत्रासह संपूर्ण क्षेत्रातील प्रदूषणावर नियंत्रण असने अती आवश्यक आहे.कारण भारतातील प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे.औद्योगिकरण तसेच वैयक्तिक पातळीवर प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून येते व यामुळे गंभीर परिणाम सुध्दा होतांना आपण पहातो.याचा विपरीत परिणाम मानव, पशु-पक्षी,जीव-जंतु,जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने, आणि हवामानावर होत आहे.यामुळेच आज आपल्याला स्थल,जल, वायू या तिन्ही ठिकाणी प्रदूषणाचा धोका वाढल्याचे …
Read More »बाघ के हमले से 55 वर्षीय चरवाहा घायल
बाघ के हमले से 55 वर्षीय चरवाहा घायल टेकचंद्र शास्त्री: 9822550220 सिवनी। कुरई थाना क्षेत्र अंतर्गत गांव रमली में गुरुवार की शाम को एक चरवाहा को बाघ ने हमला कर गंभीर रूप से घायल कर दिया है। बाघ के द्वारा किया जा रहा इस प्रकार का हमला इन दोनों काफी बढ़ गया है। इंसानों पर हो रहे हमले …
Read More »मूसलाधार बारिश,कोहरा और कड़ाके की ठंड : IMD ने जारी की चेतावनी
मूसलाधार बारिश,कोहरा और कड़ाके की ठंड : IMD ने जारी की चेतावनी टेकचंद्र शास्त्री: 9822560220 बंगाल की खाड़ी के अंडमान सागर के पास लो-प्रेशर एरिया बना हुआ है. इसकी वजह से दक्षिण भारत के 5 राज्यों में मूसलाधार बारिश की संभावना है. मौसम विभाग ने येलो अलर्ट जारी किया है. वहीं, उत्तर भारत में ठंड और कोहरे के लिए …
Read More »तूफानी बारिस और बाढ़ ने मचाई तबाही, 3 लोगों की मौत
तूफानी बारिस और बाढ़ ने मचाई तबाही, 3 लोगों की मौत टेकचंद्र शास्त्री: 9130558008 नई दिल्ली। बदलते मौसम ने यूरोप के कई देशों की मुश्किलें बढ़ा दी हैं. तूफान ‘क्लाउडिया’ के कहर ने पुर्तगाल में तीन लोगों की जान ले ली, जबकि दर्जनों घायल हो गए. उधर ब्रिटेन में वेल्स और इंग्लैंड गंभीर बाढ़ से जूझ रहे हैं, जहां बचाव …
Read More »वन विभाग की बड़ी कार्रवाई : जंगली सूअर का मांस जब्त, आरोपी को जेल
वन विभाग की बड़ी कार्रवाई : जंगली सूअर का मांस जब्त, आरोपी को जेल टेकचंद्र शास्त्री: 9822550220 रायपुर। छत्तीसगढ़ के रायपुर जिले के मटिया गांव में वन विभाग की टीम ने अवैध शिकार के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। जानकारी के अनुसार, 28 अक्टूबर 2025 को ग्राम मटिया निवासी गौतम पारधी पिता इंदर पारधी के घर से वन विभाग …
Read More »वन्य प्राण्यांच्या मांस सेवनाने असाध्य विषाणुच्या प्रसारामुळे अकाली मृत्यूची भीती
वन्य प्राण्यांच्या मांस सेवनाने असाध्य विषाणुच्या प्रसारामुळे अकाली मृत्यूची भीती टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट: ९८२२५५०२२० नवी दिल्ली. भारतीय वैद्यकशास्त्र आणि भारतीय पशुवैद्यकीय शास्त्रातील तज्ज्ञांच्या मते, वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याने अकाली मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. वन्य प्राण्यांचे मांस खाल्ल्याने अनेक धोकादायक विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यांना झुनोटिक रोग म्हणतात. हे विषाणू प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतात आणि गंभीर आजारांना …
Read More »Fear of premature death due to the spread of incurable viruses caused by wild animal meat consumption
Fear of premature death due to the spread of incurable viruses caused by wild animal meat consumption Tekchandra Shastri: Co-editor Report: 9822550220 New Delhi. According to experts in Indian medicine and Indian veterinary science, consuming wild animal meat can pose a risk of premature death. Eating wild animal meat poses the risk of contracting several dangerous viruses, known …
Read More »पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची
पौर्णिमेपर्यंत सदैव व्हावे वृक्षारोपण : बहीण-भावाप्रमाणे पृथ्वीला गरज वृक्षांची 🪔🌱ज्याप्रमाणे बहीणीला भावाची गरज आहे.त्याचप्रमाणे आज पृथ्वीमातेला आपल्या सर्वांची गरज आहे. त्यामुळे भाऊबीजच्या निमित्ताने पृथ्वीला वाचविण्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवडीकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे.बंधुत्व टिकून राहण्यासाठी भाऊबीज ओवाळणीचा कार्यक्रम कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. भारतीय संस्कृतीत संपूर्ण सणांना आगळे-वेगळे महत्व आहे.आठवीच्या सनापासुन दिवाळीची चाहूल सर्वत्र लागते आणि आठवड्याभरातच दिवाळीला प्रारंभ होतो व लक्ष्मीपूजन येते …
Read More »बदलते हवामान : दिवा दिवाळीचा अन वृक्षलागवडीचा!
बदलते हवामान : दिवा दिवाळीचा अन वृक्षलागवडीचा!🪔 बदलत्या हवामानामुळे राज्यासह संपूर्ण देशाला अतिवृष्टीने जनुकाय झोडपून काढले की काय अशी परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये आपल्याला पहायला मिळाली.या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ज्याची आपण कल्पना सुध्दा करु शकत नाही.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील माती सुध्दा वाहुन गेली,पिके वाहून गेलीत, मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांची जिवित हाणी झाली, त्याचप्रमाणे मानवी जिवित हाणी …
Read More »महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड
महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीणसिंह परदेशी यांची निवड *यंदाचे संमेलन अमरावतीत अमरावती : अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन अमरावती येथे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित केलेले आहे. अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ०१ आणि ०२ नोव्हेंबर या कालावधीत संमेलन होईल. ३८ वे महाराष्ट्र राज्य तथा तिसरे संमेलन आहे. संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून निवृत्त सनदी अधिकारी तथा ‘मित्रा’या राज्य नियोजन संस्थेचे …
Read More »
विश्वभारत News Website