अनेकांचा खाद्यप्रेमींच्या आवडीचा तर्री पोहा आता जागतिक स्तरावर झेप घेण्याच्या तयारीत आहे. ‘जागतिक पोहा दिना’निमित्त ७ जून रोजी नागपुरातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णू मनोहर तब्बल ३ हजार किलो तर्री पोहा तयार करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विशेष म्हणजे हा विक्रमी तर्री पोहा नागपूरकरांना मोफत चाखायला मिळणार असून या अनोख्या सोहळ्याची शहरात आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. …
Read More »महाराष्ट्र, गुजरातसह ७ राज्यातील रेल्वे रद्द
जर तुम्ही जून महिन्यात कुठे बाहेर फिरण्याचा किंवा प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बिलासपूर रेल्वे मंडळाच्या चांपा स्थानकावर चौथ्या रेल्वे लाईनचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाने जून २०२६ मध्ये तब्बल ७७ गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ६५ एक्सप्रेस आणि १२ पॅसेंजर ट्रेनचा समावेश असून, यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगालसह ७ राज्यांतील …
Read More »न्यायव्यवस्थेत भ्रष्ट न्यायाधीश!कोर्ट काय म्हणाले?
न्यायव्यवस्थेत भ्रष्ट न्यायाधीश!कोर्ट काय म्हणाले? “न्यायव्यवस्थेत भ्रष्टाचार अस्तित्वात आहे आणि या वास्तवापासून कोणीही पाठ फिरवू शकत नाही. त्यामुळे न्यायमूर्तींना कोणीगायींसारखं पवित्र समजण्याची गरज नाही,” अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने केली आहे. एका तमिळ चित्रपटावरील बंदीची मागणी फेटाळताना न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. कनिष्ठ न्यायालयातील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या ‘करुप्पू’ (Karuppu) या तमिळ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने …
Read More »दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम
दुुर्भावनाओं के आवेश में गंधी राजनीति की वजह से हिंदू धर्म बदनाम टेकचंद्र शास्त्री: 9822550220 वर्तमान परिवेश में देश की राजनीति मे व्याप्त भ्रष्टाचार और अपराधीकरण की वजह से सनातन हिन्दू धर्म हलकान और बदनाम हो रहा है. यह एक कडुआ सच यह है कि जब राजनीतिक दल वोट बैंक की खातिर या आपसी रंजिश खुन्नस अलगाववाद के आवेश …
Read More »स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ
स्वदेशी अपनाओ और विदेश हटाओ के उद्देश्य के अनन्य लाभ टेकचंद्र शास्त्री: 9822550220 प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी जी न हमारे स्देशवासियों से विनम्र अनुरोध किया हैं कि स्वदेशी खाद्य उत्पादों वस्तुओं को अपनाने और विदेशी उत्पादों के बहिष्कार से न केवल देश की अर्थव्यवस्था मजबूत होती है, बल्कि व्यक्तिगत स्वास्थ्य और पर्यावरण को भी अनन्य लाभ मिलते हैं। इसे …
Read More »कोयले से बनेगा LPG, पेट्रोल-डीजल? प्रॉसेस से रसोई और वाहनों को फायदा
कोयले से बनेगा LPG, पेट्रोल-डीजल? प्रॉसेस से रसोई और वाहनों फायदा टेकचंद्र शास्त्री: 9822550220 नई दिल्ली। देश में पेट्रोल-डीजल और एलपीजी संकट की आहट सुनाई दे रही है. होर्मुज संकट का असर भारत में भी दिख रहा है. ऐसे में सरकार अब ईंधन के लिए वैकल्पिक रास्ता चुन रही है. वैज्ञानिक अनुसंधान के मुताबिक खनिज कोयला मे एक जीवाश्म …
Read More »नागपुरात पेट्रोल १०७ रुपये लिटर : डिझेलही वाढले
सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलने १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, डिझेल महागल्याने आता …
Read More »चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना
चुनाव मे भाजपा की जीत के लिए मोदी और शाह ने की महाकाली प्रार्थना टेकचंद्र शास्त्री: 9822560220 कोलकाता। पश्चिम बंगाल विधानसभा चुनावों के दौरान और बाद में, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह द्वारा मां काली का आशीर्वाद मांगने और उनका स्मरण करने के कई प्रसंग सामने आए हैं। इस मुद्दे से जुड़े मुख्य बिंदु इस प्रकार …
Read More »इंदिरा गांधी ने जेवर दिए थे : फिर जनता बलिदान क्यों दे!PM मोदी की अपील
इंदिरा गांधी ने जेवर दिए थे : फिर जनता बलिदान क्यों दे!PM मोदी की अपील टेकचंद्र शास्त्री: 9822550220 नई दिल्ली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बताया कि तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी ने अपने गहने बेचकर दिए थे. तो फिर जनता का बलिदान क्यों? कुनिका सदानंद पिछले कुछ दिनों से लगातार राजनीतिक मुद्दों पर बोलती आ रही हैं। अब उन्होंने …
Read More »पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार : केंद्र सरकारचे संकेत
‘देशात गेल्या चार वर्षांत तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढवलेल्या नाहीत, पण आता या कंपन्या किती काळ तोटा सहन करू शकतील याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल,’ असे विधान केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंगळवारी ‘सीआयआय’च्या कार्यक्रमात केले. पुरी यांनी इंधन दरवाढीबाबत स्पष्टपणे काहीही बोलण्यास नकार दिला असला, तरी या विधानातून पेट्रोल-डिझेलची दरवाढ अनिवार्य असल्याकडे …
Read More »
विश्वभारत News Website