आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिराजवळ वैकुंठ व्दार दर्शनाच्या टोकन वितरण केंद्रावर झालेल्या चेंगराचेंगरीत बुधवार दिनांक ८ जानेवारी २०२५ ला ६ जणांचा मृत्यू झाला तर ४० हुन अधिक गंभीर जखमी झाले.ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.टोकन वितरण केंद्र सकाळी ५ वाजता उघडण्याचे नियोजन होते.यासाठी भाविक रांगा लावू लागले व प्रचंड गर्दी झाली होती.विविध केंद्रावर सुमारे ४००० हजारहून अधिक भाविक रांगेत …
Read More »दररोज ५० हजार गायींची कत्तल : भाजपा आमदाराच्या दाव्याने खळबळ
गोमांस आणि गायींच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. गायींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश सरकारने गोशाळा उभारल्या असून अनेक गोरक्षक गायींच्या संवर्धनासाठी काम करताना दिसतात. मात्र त्याच उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतानाही दररोज ५० हजार गायींची कत्तल करण्यात येत आहे, असा खळबळजनक आरोप भाजाचे आमदार नंद किशोर गुजर यांनी केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार नंदकिशोर गुजर म्हणाले, “आमचे सरकार असूनही …
Read More »बम धमाके की धमकी के बाद महाकुंभ मेले में हायअलर्ट
बम धमाके की धमकी के बाद महाकुंभ मेले में हायअलर्ट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट प्रयागराज। खालिस्तानी आतंकी पन्नू की धमकी के बाद, नसर पठान नामक युवक ने महाकुम्भ में बम धमाके की धमकी दी है। पुलिस ने आरोपी को ट्रेस करने का काम शुरू कर दिया है और मेला क्षेत्र में सुरक्षा बढ़ा दी गई है। सभी व्यक्तियों …
Read More »एयर इंडिया ने शुरू की डोमेस्टिक फ्लाइट्स में फ्री वाई-फाई सुविधा
एयर इंडिया ने शुरू की डोमेस्टिक फ्लाइट्स में फ्री वाई-फाई सुविधा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। अब एयर इंडिया की डोमेस्टिक फ्लाइट्स से 10,000 फीट की ऊंचाई पर भी इंटरनेट का मजा ले सकते है? अगर आप फ्लाइट में सफर के दौरान इंटरनेट का इस्तेमाल करना चाहते हैं, तो आपके लिए बड़ी खुशखबरी है। टाटा ग्रुप की …
Read More »सांसद बृजमोहन के आग्रह पर केंद्रीय मंत्री गडकरी ने की सभी मांगे मंजूर
सांसद बृजमोहन के आग्रह पर केंद्रीय मंत्री गडकरी ने की सभी मांगे मंजूर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भिलाई । सांसद बृजमोहन अग्रवाल ने केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी के सामने कुम्हारी टोल प्लाजा बंद करने सहित ये 5 सूत्रीय मांगों का निवेदन सौंपा.जिसमे केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितिन गडकरी ने सभी मांगे मंजूरी की सिफारिश की है. सांसद …
Read More »नागपूरसह १४ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद
नववर्ष साजरा करण्यासाठी लोक बाहेर पडतात आणि सर्वत्र गर्दी होते. वर्षाच्या अखेरीस होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२.०० वाजेपर्यंत लागू असतील. …
Read More »नागपुरच्या संत्र्यासाठी डॉ.मनमोहन सिंगचे योगदान
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत डॉ. मनमोहन सिंग हे केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते. हे त्यांनी त्यांच्या कृतीतून अनेकवेळा सिद्ध केले. विदर्भातील संत्रा उत्पादकांसाठी राबवलेल्या ‘टेक्नालॉजी मिशन ऑन सिट्रस’ या अभियानातून देखील ते दिसून येते. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील संत्रा उत्पादकापर्यंत संशोधन व तंत्रज्ञान पोहोचावे आणि संत्र्याचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर व्हावे, हा उपक्रम राबविण्याचा प्रमुख हेतू होता. …
Read More »जानिए स्व: पूर्व PM डॉ.मनमोहनसिंह की बेटियों का हैं शिक्षा क्षेत्र में बड़ा नाम
जानिए स्व: पूर्व PM डॉ.मनमोहनसिंह की बेटियों का हैं शिक्षा क्षेत्र में बड़ा नाम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली।मनमोहन सिंह को आर्थिक उदारीकरण के साथ ही सूचना का हक कानून, मनरेगा, आधार कार्ड और आरटीई के साथ ही अमेरिका के साथ ही असैन्य परमाणु समझौते के लिए हमेशा याद किया जाएगा। देश में आर्थिक सुधारों के जनक और …
Read More »मोदींनी नव्हे तर डॉ. मनमोहन सिंगांनी केले विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त
१ जुलै २००६ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विदर्भात येऊन नागपूरमध्ये विदर्भातील सर्वाधिक दुष्काळग्रस्त , शेतकरी आतम्हत्याग्रस्त अशा सहा जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३७५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यात ७१२ कोटी रुपयांचे थकीत कर्जावरील व्याज माफी आणि ३-५ वर्षांसाठी १,३०० कोटी रुपयांचे कृषी कर्ज एक वर्षाच्या स्थगितीसह पुनर्निर्धारित करण्यासह अनेक उपाययोजनांचा समावेश होता. ग्रामीण भागातील कर्जबाजारीपणाच्या …
Read More »अचानक निवडणुकीत मोदीची मोठी खेळी : निवडणूक आयोगाच्या नियमात बदल
हरयाणा आणि महाराष्ट्र निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने ईव्हीएमचा मुद्दा लावून धरला असतानाच निवडणूक आयोगाच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मंगळवारी यासंदर्भात याचिका दाखल केली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेबकास्टिंग फुटेज तसेच उमेदवारांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सची सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यांचा …
Read More »