Breaking News

देश

सब्जियों के मंहगे दाम 2024 मे सत्ता-पार्टी के वोट बैंक का काम तमाम!

नई दिल्ली : सब्जी बाजार में ना टमाटर की कमी है ना अदरक की मगर 2024 के चुनाव मे सारी विपक्षी पार्टिया हाथ मिला कर देश में सत्ता पार्टी का वोटबैंक खराब करने वाली है। राजनैतिक विशेषज्ञों की माने तो अब हर राज्य का टमाटर,अदरक आलू, गोभी प्याज किसानों से खरीद कर सड़ा दिया जाएगा जैसे पिछले चुनाव में सैकड़ों …

Read More »

आर्टिकल-370 पर अब 2 अगस्त को होगी सुनवाई

नई दिल्ली : सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को आर्टिकल-370 हटाने के खिलाफ दाखिल 23 याचिका पर सुनवाई शुरू की. हालांकि कोर्ट ने सभी पक्षकारों को 25 जुलाई तक अपना पक्ष रखने का समय देते हुए सुनवाई टाल दी है. वहीं शेहला राशिद और शाह फैसले ने अपनी याचिकाएं वापस ले ली हैं. अनुच्छेद-370 पर पांच जजों की बेंच सुनवाई कर …

Read More »

सोनिया गांधी आणि राहुल गांधी बचावले : विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे कालपासून कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुत होते. विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी ते बंगळुरुला गेले होते. विरोधी पक्षांची बैठक आटोपून ते परत दिल्लीला निघाले होते. या दरम्यान भोपाळच्या राजा भोज विमानतळावर त्यांच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. विमानात तांत्रिक बिघाड …

Read More »

बुनियादी सुविधाओं से वंचित हैं राजस्थान के घुमंतू समुदाय!

नई दिल्ली। मात्र आज तक सभी प्रधान मंत्रियों और सभी मुख्य मंत्रियों ने सर्वांगीण विकास की घोषणा कर दिया और चलते बने? हालकि देश में विकास की जो सरकारी बयार चली वहाँ आज कोई भी न तो गरीब बचा है, न ही कोई भूखा है और न ही कोई बेरोजगार! देश के सभी मुखिया प्रधानमंत्रियों और मुख्यमंत्रियों ने घोषणा कर …

Read More »

अमरनाथ यात्रा रोखली : पावसामुळे रस्त्यांना नदीचं रुप,19 नागरिकांचा मृत्यू

एकीकडे महाराष्ट्रात तळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता अजूनही उर्वरित महाराष्ट्रात म्हणावा तेवढा चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा टेन्शनमध्ये आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. गावांचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पवासामुळे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर भारतात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन …

Read More »

सिंचन घोटाळ्याची पंतप्रधान मोदीना अपूर्ण माहिती : महाराष्ट्रातील मंत्र्याची प्रतिक्रिया

सिंचन घोटाळ्याचे आरोप पूर्वी केले जात होते. सर्व चौकशा पूर्ण होऊन अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पंतप्रधानांना कदाचित पूर्ण माहिती दिली गेली नसेल. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. आगामी काळात त्यांना योग्य माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे. जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बैठकीला मंत्री पाटील आले होते. …

Read More »

बळीराजा संकटात!राजकारण जोरात…शेतकऱ्यांचा वाली कोण?

राज्याच्या राजकीय पटलावर शहकाटशहाचं राजकारण रंगतंय. रोज एखादा राजकीय भूकंप होतोय. मात्र या राजकारणाच्या नादात राज्य सरकार गरीब शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करतंय का असा सवाल उपस्थित होतोय. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारं अनुदान जानेवारीपासून रखडल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. निधीची घोषणा मोठ्या थाटामाटात झाली. मात्र निधीच उपलब्ध झालेला नाही. अनुदानासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही, तो तातडीने द्यावा असं पत्र संभाजीनगर …

Read More »

अपनी सांस्कृतिक और मातृभाषा को अपनाने का प्रयास करना होगा : राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुुर्मु के विचार

कोराडी। अपनी सांस्कृति,मातृभूमि और मां ये तीन सर्वश्रेष्ठ हैं. राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू ने बुधवार को यहां कोराडी श्रीक्षेत्र मे रामायण सांस्कृतिक केंद्र के लोकार्पण समारोह कहा कि सभी को मातृभाषा अपनाने के लिए सचेत प्रयास करना चाहिए। महाराष्ट्र के राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, पंजाब के राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, उप मुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस, विधायक …

Read More »

कोराडी मे विश्वविख्यात रामायण सांस्कृतिक केंद्र का लोकार्पण राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु के करकमलों से संपन्न

कोराडी। स्थानीय श्रीक्षेत्र श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थ परिसर मे विश्वविख्यात रामायण सांस्कृतिक केंद्र का निर्माण कार्य पूर्ण हो चुका है। बुधवार 5 जुलाई को अपरान्ह 4 बजे राष्ट्राध्यक्ष द्रौपती मुर्मु के करकमलों द्धारा इस आध्यात्मिक धरोहर का लोकार्पण किया गया? यह नागपुर विदर्भ वासियों के लिए सौभाग्य की बात है। ममहाराष्ट्र शासन और जिला प्रशासन की ओर से राष्ट्राध्यक्ष …

Read More »

टमाटर नागपुरात स्वस्त? का वाढले दर… जाणून घ्या

उष्मा आणि मान्सूनचे उशिराने आगमन याचा फटका बसला असून टमाटर उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुडवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. कोलकात्यात टोमॅटोचा दर प्रति किलो १४८ रुपये, मुंबईत सर्वात कमी ५८ रुपये आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा दर अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये आहे. देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपये पार झाला …

Read More »