Breaking News

आरोग्य

उन्हाळ्यात दररोज काकडी खा!

काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्त्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशनमुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काकडीचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडी खाण्याचे तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतात, याविषयीची माहिती दिल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर …

Read More »

औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत : चौकशी कधी?

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाने गेल्या दहा वर्षांत खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून ११ मुद्यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले.   राज्यातील काही जिल्ह्यांत औषध खरेदीतील …

Read More »

मैद्यामुळे अनेक गंभीर आजार : मैद्याऐवजी कोणते पर्याय?

केक आणि ब्रेडपासून ते समोसा, वडापाव, सँण्डवीचपर्यंत अशा आपल्याला आवडणाऱ्या बहुतेक फास्ट फूडमध्ये मैदा वापरला जातो. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही हे आपण अनेकदा ऐकतो. एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट एडविना राज यांनी याची पुष्टी केली आणि सांगितले की, “मैदा खूप प्रक्रिया केलेला आणि पोषक तत्वांपासून वंचित आहे. मैदा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवू शकते आणि पचनाच्या समस्या निर्माण करू शकते,” असे …

Read More »

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाडा। पूर्व राज्यपाल सुश्री अनुसुइया उइके के मार्गदर्शन में महिलाओं के लिए क्लेरिस हॉस्पिटल, छिंदवाड़ा में फ्री ब्रेस्ट हेल्थ स्क्रीनिंग कैंप का आयोजित किया गया. जिसमें समस्त महिलाओं के जनस्वास्थ्य के प्रति जागरूकता को बढ़ावा देने के उद्देश्य से “अर्पण फाउंडेशन फॉर सोशल एंड …

Read More »

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातच उन्हाची काहिली आणखी वाढणार आहे. तर काही जिल्ह्यात हवामान विभागाने तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर मध्य महाराष्ट्रात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम असणार आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. …

Read More »

काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां

काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जयपुर। राजस्थान के आयुर्वेदाचार्य डॉक्टर वीरेंद्र शास्त्री ने बताया कि केर और सांगरी के फल प्राकृतिक डिटॉक्सिफायर होते हैं, जो शरीर से विषैले तत्वों को बाहर निकालते हैं.इसके अलावा इसमें एंटीऑक्सिडेंट और विटामिन C जैसे तत्व होते हैं, जो इम्यून सिस्टम को मजबूत करते हैं. …

Read More »

अश्वगंधा संग शहद का सेवन के रामबाण फायदे

अश्वगंधा संग शहद का सेवन के रामबाण फायदे   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भारतीय आयुर्विज्ञान में अश्वगंधा और शहद को प्राकृति का बरदान माना गया है.शहद के साथ अश्वगंधा चूर्ण सेवन करने के रामबाण फ़ायदे होते हैं. ये दोनों ही प्राकृतिक औषधियां हैं. इनके सेवन से इम्यूनिटी मज़बूत होती है, तनाव कम होता है, और नींद की समस्या दूर …

Read More »

शेळीच्या दुधाचे तूप खा…गाय किंवा म्हशीचे तूप विसरा! आहारतज्ज्ञांनी सांगितले फायदे

“गाय किंवा म्हशीचे तूप विसरून जा, कारण आता नवीन प्रकारे शेळीच्या दुधाचे तूप बनवले जात आहे आणि ते पोषणाच्या बाबतीत एक शक्तिशाली स्त्रोत म्हणून ओळखले जाते. हे तूप बी१२, ई आणि डीसारखे जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडने समृद्ध आहे,” असे आहारतज्ज्ञ डॉ. अर्चना बत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. त्या सांगतात, शेळीच्या दुधाच्या तुपाचा आहारात समावेश …

Read More »

लता मंगेशकर हॉस्पिटलकडून रुग्णांची कोट्यवधीने लूट : मंत्रालयातून फोन आल्यावरही हॉस्पिटलचे दुर्लक्ष

पुण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटल गरिबांचं हॉस्पिटल म्हटलं जातं पण याच हॉस्पिटलमध्ये सिझेरियन डिलिव्हरी साठी 10 लाख रुपये घेतात. आणि विलंब लागल्यास मातेचा किंवा बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो असे असताना सुद्धा त्याच्या जीवा पेक्षा पैसा मोठा झालाय का ? 10 नाही पण 3 लाख भरायची तयारी दाखवली जातेय.. मंत्रालयातून फोन जातोय तरी देखील हॉस्पिटल प्रशासनाचा जीव 10 लाखाच्या पूर्ण रकमेमध्ये …

Read More »

उन्हाळ्यातील आरोग्य : खाणे-पिण्यात काय काळजी घ्याल?

अलीकडेच संपलेल्या फाल्गुन मासातील- शिशिर ऋतूतील हवीहवीशी वाटणारी थंडी केव्हाच संपलेली असते. बघता बघता वसंत ऋतूचा सर्वात सुखद काळ केव्हाच मागे पडलेला असतो आणि झपाट्याने तुमच्याआमच्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे खूप प्रश्न उभे राहत असतात. एक काळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांत जीवन खूपच साधेसुधे व तुलनेने कमीत कमी धावपळीचे होते. आत्ताच्या केवळ शहरी जीवनातच नव्हे, तर ग्रामीण …

Read More »