हवामान विभागाने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामानात झालेला बदल त्यासाठी कारणीभूत असून राज्यात अशी बेभरवश्याची स्थिती निर्माण झाली आहे. राजस्थान परिसरात निर्माण झालेल्या ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे आणि उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस पावसात चढ-उतार पाहायला मिळणार आहेत. केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात …
Read More »कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने चिंब झाले आहे. शेतातील कांदा बुडाला आहे. अवघ्या सात दिवसात कांदा काढणीचे काम सुरू होणार होते. पण, पावसाने होत्याचे नव्हते केले. आष्टी तालुक्यात लहान आर्वी, आष्टी, तळेगाव या तीन गावात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. एकरी दीडशे क्विंटल त्पादन घेतले जाते. या शेतकऱ्यांसाठी हे …
Read More »वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) येथील शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी मृत महिलांची नावे आहेत. याशिवाय एक महिला जखमी आहे. सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात जात असतात. आज, शनिवारी सकाळच्या …
Read More »मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार
मेलघाट धारणी सडक निर्माण कार्यों में अनियमितताएं और भ्रष्टाचार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट अमरावती जिले के मेलघाट- धारणी रोड और अचलपुर ग्रामीण रोड निर्माण में भारी अनियमितताएं और भ्रष्टाचार होने की सनसनीखेज खबर मिली है. दरअसल मे सार्वजनिक लोकनिर्माण विभाग अमरावती मे आए दिन सडक और सरकारी इमारतों के विकास के नाम पर अलग-अलग प्रकार के कारनामे उजागर …
Read More »जनता का भविष्य तबाह करने में BJP की नई शराब क्रांति
जनता का भविष्य तबाह करने में BJP की नई शराब क्रांति टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। आम-आदमी पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व डिप्टी सीएम मनीष कुमार सिसोदिया ने गत दिनों तंज कसते हुए कहा है कि उत्तरप्रदेश में एक बोतल के साथ एक बोतल फ्री शराब वितरण करने की योजना शुरु है यूपी में ‘बाय …
Read More »चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू
IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते आयपीएस प्रशिक्षण रिफ्रेशमेंट येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. सध्या ते मुंबईतील बंदर परिमंडळात उपायुक्त म्हणून कार्यरत होते. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास पठारे यांच्या मार्गर्शनाखाली झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे काही काळ त्यांनी सेवा दिली होती.पठारे सध्या प्रशिक्षणासाठी तेलंगणामध्ये गेले होते. तेथील श्रीशैलम ज्योतिर्लिंग …
Read More »१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक
प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर १३ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवार २७ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ब्रम्हपूरी नागभीड रस्त्यावरील पोदार स्कुलजवळ घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर वरून ब्रम्हपूरीच्या दिशेने (एम.एच.४९ एटी ३०३० ) या क्रमांकाची प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलस येत होती. या ट्रॅव्हल्स मध्ये ३० ते …
Read More »रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. चौकशी अंती या प्रकरणात तीन परिचारिकांना दोषी ठरविण्यात आले होते. भंडारा पोलीस ठाण्यात ३०४ या कलम अन्वये या तीन या परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाऐवजी ३०४ (ए) या कलमानुसार …
Read More »नागपूरजवळील वाघासाठी अभिनेत्री रविना टंडनचा ‘कॉल’
जंगलात शिकारीसाठी बाहेर पडलेल्या वाघाची चाहूल लागताच माकड किंवा हरीण यासारखे प्राणी मोठ-मोठ्याने आवाज करून इतर प्राण्यांना सावध करतात. याला ‘अलार्म कॉल’ असे म्हणतात. वाघासाठी इतर प्राणी असे ‘कॉल’ देत असल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील दोन जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ वाघासाठी खुद्द अभिनेत्री रविना टंडन हिने ‘कॉल’ केला. रविना टंडन यांच्या ‘कॉल’ मुळेच त्या वाघाला कोका जंगलात सोडण्यात …
Read More »आगामी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी पालकमंत्री पद
जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची नागपुरात माहिती नागपूर | राज्यात पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद मिळाले होते, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “गेल्यावेळी स्वच्छ आणि सुंदर कुंभमेळा आम्ही आयोजित केला होता. यावेळी अपेक्षेपेक्षा दुप्पट भाविक येणार आहेत. त्यामुळे मी पालकमंत्री राहिल्यास …
Read More »