Breaking News

आरोग्य

पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का

उत्तराखंडमधील आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे. औषधं कोणते? पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या …

Read More »

मोबाईल : इंटरनेट सुरु ठेवून झोपताय ? गंभीर आजारांचा धोका

तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवन सुसह्य आणि बदलले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या जाणून घेण्यासोबतच तुम्ही लोकांशी त्वरित संपर्क साधू शकता. याशिवाय तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. इंटरनेटच्या उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे न थांबता सतत मनोरंजनाची सुविधाही मिळाली आहे. पण त्याचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. वाय-फाय आणि मोबाईलचा सतत वापर केल्यामुळे आणि बहुतेक वेळा त्याच्या रेंजमध्ये राहिल्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. डोळ्यांवर परिणाम मोबाईल …

Read More »

मोबाइलचे व्यसन कसे सोडवाल ? वाचा 3 टिप्स…

पदोपदी काय घडतंय, याची क्षणाक्षणाची बातमी मोबाईलवर पाहायला मिलते.जगातील २ कोटीहून अधिक लोक मोबाइल आणि सोशल मीडियाचे व्यसनी आहेत. भारतीय लोक दररोज सुमारे पाच तास मोबाइलवर घालवतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या व्यसनाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. अना लेम्बके सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्यासाठी ३ मार्ग सुचवतात. ✳️‘स्क्रीन फास्ट’ करा स्क्रीन फास्ट म्हणजे मोबाइलपासून …

Read More »

सीताफळातील गोडवा हरवला : उत्पादन निम्म्यावर ; दर्जाही घसरला

पावसाचा विपरीत व एकत्रित परिणाम झाल्याने सीताफळ उत्पादन निम्म्यावर आले असून दर्जाही घसरला आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंत चांगला दर मिळाला. पण अपेक्षित उत्पादनाअभावी शेतकऱ्यांची मात्र मोठी निराशा झाली. करोनामुळे मागील दोन हंगाम आणि पावसामुळे यंदाचा, म्हणजे सलग तीन हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसते. माहितीनुसार, राज्यभरात सुमारे एक लाख हेक्टरवर सीताफळाच्या बागा आहेत. डोंगर-दऱ्या, नदी, ओढय़ांच्या काठावर, …

Read More »

शिंगाडे : कॅन्सर,ऍसिडिटी,त्वचेच्या समस्या होतील दूर आणि बरेच काही…

गुलाबी थंडी वाढतेय. लोकांना हिवाळा तसाही खूप आवडतो. या ऋतूमध्ये विविध प्रकारची फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी चांगले असते. हिवाळ्यात शिंगाडा म्हणजेच वॉटर चेस्टनटचा आनंद घेणे कोणाला आवडत नाही. पाण्यात उगवणारी ही भाजी चवीला गोड असते. चला तर जाणून घेऊया शिंगाड्याचे फायदे… शिंगाड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कॅलरी कमी आणि न्यूट्रिशन जास्त आहे. तसेच हा फायबरचा चांगला स्रोत आहे. …

Read More »

लघवीतील बदल, किडनीचे मोठे नुकसान

किडनी आजारांनी त्रस्त रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. अशावेळी रुग्णांना डायलिसिसची मदत घ्यावी लागते. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांनी वेळेवर उपचार न केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हे कदाचित प्राणघातकही ठरू शकते. किडनी डिजीज क्वालिटी ऑफ लाइफ स्टडीमध्ये किडनीच्या २७८७ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासामध्ये भाग घेणाऱ्या जवळपास ९८% लोकांना आपल्या …

Read More »

डोळ्याची दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काय कराल?वाचा…

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि धावपळीमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत चालली आहे. हिवाळा सुरु झाला असून वातावरण बदललं की आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या सुरु होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास अनेक संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. ज्याचा डोळ्यांवर देखील दुष्परिणाम होतो. आयुर्वेदिक आवळ्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ज्याचा वापर करून तुमची दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकतात. ✳️रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस खूप फायदेशीर आहे. …

Read More »

कलाकारांचा लढा ‘कॅन्सर’सोबत

बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. तुमच्या आजुबाजूला पाहिलं तर एक-दोन रुग्ण कॅन्सरची पाहायला मिळतील. मनोरंजन विश्वातही असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कॅन्सर झाला होता. अलिकडचं उदाहरण द्याचयं म्हणजे ‘परदेस‘ फेम महिमा चौधरी हिला कॅन्सर झाला होता. बऱ्याच कलाकारांनी दुर्धर अशा कॅन्सर वर मात करत नव्याने मनोरंजन विश्वात आपल्या कलेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज आहे जागतिक कॅन्सर जनजागृती …

Read More »

मीठ कसे आणि किती खावे? तुमच्यासाठी कोणते मीठ योग्य

मीठ हे आयोडीन आणि सोडीयमचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो, त्याचप्रमाणे सोडियम आणि आयोडीनचा अतिरेक हानीकारक ठरू शकतो. अनेकदा याची कमतरता समस्या निर्माण करते. पेशींच्या योग्य कार्य आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सोडियम आवश्यक आहे. त्यामुळे एकंदरीतच मीठ शरीराचा आवश्यक भाग आहे, पण मिठाचं प्रमाण किती असलं पाहिजे. टेबल सॉल्ट किंवा सामान्य मीठ …

Read More »

तरुण वयातच म्हातारपण : हाडे मजबूत करा…

निरोगी आरोग्य ठेवणे अर्थातच तारेवरची कसरत आहे. यासाठी व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण व्हिटॅमिन्सशिवाय आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकत नाही. व्हिटॅमिनमध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र बहुतेकांना वय झाल्यावर किंवा तरूणपणातच हाडे दुखण्याचा त्रास होतोय. हाडं मजबुत करण्यासाठी विविध पदार्थ सेवन केल्यास त्याचा लाभ होतो. व्हिटॅमिन बी-12 चे दोन प्रकार ज्यामध्ये मिथाइलकोबालामीन आणि एडेनोसिलकोबालामिन हे जर आपल्या शरीरात असतील तर आपण …

Read More »