पावसामुळे वातावरणात सुक्ष्म बदल होत असून नागपूर शहरात कंजंक्टिवायटिस (नेत्रश्लेष्मला) हा डोळ्यांचा आजार वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. कंजंक्टिवायटिस हा संसर्ग सुक्ष्म जीवाणूंमुळे होतो. डोळ्यांची साथ होणारे रुग्ण सापडत आहेत. कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांच्या संसर्गामुळे पांढऱ्या भागावरती आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह संसर्गामुळे होतो. आजवर या आजाराच्या 380 पेक्षा अधिक रुग्णाची नोंद नागपूर …
Read More »डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से सेहत को मिलते हैं कई फायदे
डिलीवरी के बाद गुड़ और सोंठ के लड्डू खाने से होने वाली समस्याएं दूर होती हैं और रिकवरी में मदद मिलती है आपने अक्सर देखा-सुना होगा कि डिलीवरी के बाद नई मां को गुड़ और सोंठ के लड्डू खाने के लिए दिए जाते हैं। भारतीय परिवारों में दादी-नानी के जमाने से नई मां को गुड़ में सोंठ और ड्राई फ्रूट्स …
Read More »बंधपत्रित (बॉंडेड) ८०० परिचारिकांना सेवेत कायम करणार : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही
मागील 8 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील बंधपत्रित – परिचारिकांना आरोग्य सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. बंधपत्रित परिचारिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. याबाबत परिचारिकांच्या संघटनेने बऱ्याच वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी लढा दिला होता. आज त्यांच्या मागण्यावर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत कायम …
Read More »जानिए कटहल-फनश खाने के 7 अनूठे फायदे
कटहल(फनश) में ढ़ेरों ऐसे तत्व होते हैं जो शरीर की कई आवश्यकताओं को पूरा करते हैं. इसमें विटामिन ए, विटामिन सी, थायमीन, पोटैशियम, कैल्शियम, आयरन और जिंक प्रचुर मात्रा में होता है. कटहल की मसालेदार सब्जी किसी के भी मुंह में पानी ला सकती है. ये दुनिया के सबसे बड़े फलों में से एक है. कटहल का इस्तेमाल न केवल …
Read More »पाणीपुरीनंतर?मोमोज खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू : खळबळ
मोमोज खाण्याच्या पैजेमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारच्या गोपालगंजमध्ये हे प्रकरण उघडकीस आले आहे. विपिन कुमार पासवान असे या तरुणाचे नाव असून मोमोज खाल्ल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण; चला जाणून घेवू… काय आहे संपूर्ण प्रकरण? याबाबत तरुणाच्या …
Read More »डायबिटीज नियंत्रण के लिए प्याज रामबाण
प्याज में फोलेट, विटामिन सी, कैल्शियम, आयरन, मैग्नीशियम, मैंगनीज, फास्फोरस, पोटेशियम और जिंक की प्रचूर मात्रा मौजूद होती है। जो बॉडी में चीनी की मात्रा नियंत्रित करने में मदद कर सकते हैं। प्याज में मौजूद एंटिऑक्सीडेंट के साथ फाइबर की मात्रा ब्लड शुगर लेवल को बढ़ने से रोकने में मदद करती है। डायबिटीज नियंत्रण के लिए के लिए प्याज रामबाण …
Read More »पोषण तत्वों से भरपूर 27 बीमारियों की एक दवा है लाल भिंडी की सब्जी!
पोषण तत्वों से भरपूर 27 बीमारियों की एक दवा है लाल भिंडी खाने से ही कोसो दूर रहती हैं बीमारियां क्योंकि भिंडी में अनेक पौष्टिक गुण पाए जाते हैं कि इसे खाने से कई बीमारियों का खतरा कम हो सकता है. भिंडी हरी और लाल दोनों रंग की आती है. डॉक्टर भी भिंडी खाने की सलाह देते हैं. भिंडी औषधीय …
Read More »मधुमेह-शुगर की बिमारी पर नियंत्रण के लिए आयुर्वेदिक प्राकृतिक घरेलू उपचार
डायबिटीज को कंट्रोल करने के लिए आप आयुर्वेदिक उपचार या कई घरेलू उपायों की मदद भी ले सकते हैं. ऐसी कई चीजें हैं जिनके इस्तेमाल से ब्लड शुगर कंट्रोल रहता है. डायबिटीज में लोगों को अपने खाने-पीने को लेकर बहुत सतर्क रहना पड़ता है. खाने में जरा सी लापरवाही से आपका शुगर लेवल बढ़ सकता है. डायबिटीज के मरीज को …
Read More »नागपूरमध्ये इंजेक्शन घोटाळा : खरेदी केलेले इंजेक्शन परत दुकानात
इंजेक्शन ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. एकाचं इंजेक्शन दुसऱ्याला वापरल्याने भयंकर आजार होऊ शकतात. अगदी HIV पर्यंतही पोहोचू शकतात याची कल्पना असतानाही नागपूर सारख्या ठिकाणी सर्वात मोठा इंजेक्शन घोटाळा समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून हॉस्पीटल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागपूरच्या एम्स रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला. इथे इंजेक्शन खरेदीमध्ये मोठी हेराफेरी केली जात …
Read More »पावसाळ्यात रहा तंदुरुस्त, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!
राज्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू, मलेरिया, डायरिया, लेप्टोस्पायरोसिस यासारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे या ऋतुत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे या दिवसांत निरोगी राहण्यासाठी जाणून घेऊया, आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला ! – पाऊस पडायला सुरुवात झाली की, नियमित पाणी उकळून प्यावे. यामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. याशिवाय दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी …
Read More »