Breaking News

आरोग्य

तुमचा जोडीदार विवाहबाह्य संबंधात अडकला तर नाही ना? यावरून लागेल पत्ता

लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात. त्यासाठी तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात. बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल …

Read More »

स्वतः ला आनंदी कसे ठेवाल ? फार्मुला वाचा

आनंद कुठे मिळतोय, माहित आहे का…तुमची जी सर्वस्वी धडपड सुरु आहे, ती आनंद मिळविण्यासाठीच. तर हा आनंद कसा आणि कुठून घ्याल… वाचा आनंदी राहण्यासाठी काही विशेष अटी असाव्यात, तरच आपण आनंदी राहू शकतो, असे तुम्हालाही वाटते का? पण तसे नाही. काही सवयी अंगीकारल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. काही वैज्ञानिकांनी पद्धत सांगितली आहे. ✳️हळू,खोल श्वास घ्या अमेरिकन नॅशनल लायब्ररी …

Read More »

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान! लठ्ठपणाचा धोका

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान… तुमचे वजन वाढू शकते. सकाळच्यावेळी नाष्टा करताना टीव्ही अजिबात पाहू नये. खातांना टीव्ही पाहण्याने तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते. त्यामुळे तुम्ही किती खात आहात यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे तुमचे वजन वाढू शकते. असं म्हणतात की, जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची चांगली सुरूवात झाल्याने आरोग्य तंदुरुस्त आणि चपळ …

Read More »

रोज रात्री बेंबीत टाका फक्त थोडेसे तेल; नेहमी दिसाल तरुण

पोटाची बेंबी ही आपल्या शरीराच्या सर्वात नाजूक भागांपैकी एक आहे. लहान मुलांच्या बेंबीची तर खूप काळजी घ्यावी लागते. बेंबी ही शरीराचा केंद्र बिंदू आहे; शरीराच्या सगळ्या नाड्या ह्या नाभीशी सलग्न असतात, रोज रात्री दोन थेंब तेल बेंबीत टाकून मालिश केल्याने खूप फायदे होतात. ✳️रोज रात्री बेंबीला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून त्यावर तेलाचे दोन ते तीन थेंब टाकून हलक्या हाताने क्लॉक …

Read More »

आजपासून दूध – दही महागले

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. जर तुम्ही दूध आणि दही घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मदर डेअरी नंतर अजून एका कंपनीने दुधाचे दर वाढवले आहेत. कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे दूध प्रति लिटर आणि दही प्रति किलो यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहे. विशेष दूध, …

Read More »

हिवाळ्यात सकाळचं ऊन महत्वाचेच : कधी केव्हा अन् किती वेळ घ्यावं?

हिवाळ्याला सुरुवात झालीय.आता हळू हळू थंडी वाढतच चालल्याचे दिसते. हिवाळ्यात परत परत ऊन घ्यावीशी वाटते. त्यामुळे शरीराला ऊब मिळते. ऊन्हात व्हिटॅमिन डी असते. मात्र ऊन्हात कुठल्या वेळी कुठले जीवनसत्व असते याची कल्पना तुम्हाला आहे काय? जाणून घेऊया सकाळचे ऊन नेमके कधी घ्यावे. व्हिटॅमिन डी घेण्याची योग्य वेळ कोणती? जर तुम्हाला सकाळी व्हिटॅमिन डी घ्यायचे असेल तर तुम्ही सकाळी 8 वाजता …

Read More »

तेलाने मालिश करणे चांगलेच ; पण योग्य वेळ कोणती ?

ऋतू कोणताही का असो,तेलाने मालिश करणे चांगलेच. पण, थंडीचा ऋतू असेल तर त्याचे महत्त्व आणखी वाढते. तेलाने शरीराला मसाज केल्याने हाडे तर मजबूत होतातच, पण आपले स्नायूही चांगले राहतात. भारतातील तेल मसाजची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. आयुर्वेदातही शरीरावर तेल मालिश करण्याच्या अनेक पद्धती आणि फायदे सांगितले आहेत. तेलाच्या मसाजमुळे त्वचेवर चमक येते आणि मृत पेशी बाहेर पडून नवीन पेशी तयार …

Read More »

पोटदुखी, अपचनकडे दुर्लक्ष नको : पोट, जठर कॅन्सरची लक्षणे बळावतात

कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. पोटाचा कर्करोग म्हणजेच जठराचा कर्करोग हा त्यातील एक प्रकार आहे. पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे काही कारणामुळे पेशी पोटात असामान्यपणे पसरतात आणि वाढू लागतात. पूर्वी असे मानले जात होते की, पोटाचा कर्करोग मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो, परंतु आता 30 आणि 40 वर्षांचे लोक देखील या आजाराला बळी पडू लागले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका …

Read More »

मटक्यात शिजणारे बिहारचं फेमस ‘चंपारण मटण’ आता नागपुरातही

बिहारच्या मांसाहार डिश देशात लोकप्रिय आहे. याबद्दल बोलायचं झालं तर त्यातील अग्रगण्य नाव म्हणजे ‘चंपारण मटण’. खास बिहारी मसाला, तूप आणि विशिष्ट पद्धतीने तयार होणाऱ्या मातीच्या भांड्यातील हे मटण सर्वत्र प्रसिद्ध आहे.मात्र, नागपुरी सावजी म्हणून देशभर लौकिक प्राप्त असलेल्या नागपूरच्या धर्तीवर या बिहार स्पेशल चंपारण मटणाचा स्वाद मांसाहार प्रेमींना नागपुरात चाखण्यास मिळत आहे. ओळख कुठून मिळाली? चंपारण मटणाची सुरुवात प्रथम …

Read More »

डेंग्यू-मलेरियाला ठेवा लांब, मच्छरांपासून ‘हे’ तेल करेल संरक्षण

हिवाळा येताच डास वाढतात. यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे …

Read More »