अलीकडेच संपलेल्या फाल्गुन मासातील- शिशिर ऋतूतील हवीहवीशी वाटणारी थंडी केव्हाच संपलेली असते. बघता बघता वसंत ऋतूचा सर्वात सुखद काळ केव्हाच मागे पडलेला असतो आणि झपाट्याने तुमच्याआमच्या सर्वांच्याच दैनंदिन जीवनात उन्हाच्या वाढत्या काहिलीमुळे खूप प्रश्न उभे राहत असतात. एक काळ महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागांत जीवन खूपच साधेसुधे व तुलनेने कमीत कमी धावपळीचे होते. आत्ताच्या केवळ शहरी जीवनातच नव्हे, तर ग्रामीण …
Read More »अनन्या पांडे दररोज पिते जिऱ्याचे पाणी : वाचा
अभिनेत्री अनन्या पांडे ही तिच्या फिटनेस आणि उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. नुकतेच तिने तिच्या निरोगी राहण्याचे सीक्रेट सांगितले आहे. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत अनन्या सांगते की, ती दिवसाची सुरुवात एका ग्लास जिऱ्याच्या पाण्याने करते. हे आयुर्वेदिक पेय तिच्या निरोगी राहण्यामागचे कारण आहे. खरंच सकाळी जिरा पाणी प्यायल्याने आरोग्यास फायदा होतो का? याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने न्युट्रिशनिस्ट व वेलनेस कोच ईशा …
Read More »‘बर्फ आंघोळ’ केली काय?‘आरोग्यासाठी लाभदायक
काही वर्षांपासून ‘आइस बाथ’ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. एकेकाळी खास खेळाडूंसाठी राखीव असलेल्या या आइस बाथला आता जगभरातील फिटनेस प्रिय आणि व्यायाम करणारे लोक स्वीकारत आहेत. ‘आइस बाथ’ (ज्याला ‘कोल्ड वॉटर इमर्सन’, असेही म्हणतात). त्यामध्ये तुमचे शरीर ठरावीक वेळेसाठी बर्फाच्या पाण्यात बुडवावे लागते. बर्फाच्या पाण्याचे तापमान सामान्यतः १०-१५°C पर्यंत असते. हल्ली सोशल मीडियावरही अनेक कलाकार, खेळाडू बर्फाच्या पाण्यात ‘आइस …
Read More »इन लोगों ने नहीं पीना चाहिए चुकंदर, आंवला और गाजर का जूस
इन लोगों ने नहीं पीना चाहिए चुकंदर, आंवला और गाजर का जूस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारतीय आयुर्विज्ञान संस्थान के मुताबिक इन 5 लोगों ने भूलकर भी नहीं पीना चाहिए चुकंदर, आंवला और गाजर का जूस से परेशानी बढ सकती है. आपको पता है गाजर, चुकंदर और आंवले के जूस का सेवन कुछ लोगों के लिए …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त भगर, शिंगाडा व राजगिरा पीठाचे पदार्थ खाता का…?सावधान!
महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक व्रत व उपास करतात. त्यानिमित्त भगर, शिंगाडा व राजगिरा पीठापासून बनलेले पदार्थाचे सेवन केले जाते. भगर, शिंगाडा व राजगिरा पीठात बुरशीजन्य जंतूचा धोका आहे. त्यामुळे हे पदार्थ घेताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. काही महिन्यापूर्वी शिंगाडा पीठापासून तयार पदार्थामुळे अनेकांना विषबाधा झाली होती, हे विशेष. उपवासाच्या निमित्ताने जे अन्नपदार्थ घेतले जातात …
Read More »पाणीपुरीने घेतला तरुणीचा जीव
आरोग्य क्षेत्रात एक मोठी घटना घडलेली आहे. जीबी सिंड्रोम या दुर्धर आजाराने बारामतीतील एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. किरण राजेंद्र देशमुख (वय २०) असे या तरुणीचे नाव असून, पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिच्या प्राणज्योती मालवली. तीन आठवड्यांपूर्वी किरण पुण्यातील सिंहगड परिसरात राहत असताना तिला त्रास जाणवू लागला. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला जुलाब व अशक्तपणा जाणवू लागल्याने …
Read More »दूध में मिलाकर पिएं शिलाजीत : मर्दानगी बढेगी
पुरुषों के स्वास्थ्य लाभ के लिए शिलाजीत के रामबाण फायदे टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। आयुवेदाचार्य डॉ शैलेन्द्र चौबे द्वारा चिकित्सकीय समीक्षा के मुताबिक शिलाजीत जिसे नेचुरल वियाग्रा भी कहा जाता है, पुरुषों और महिलाओं दोनों के लिए काफी जादुई है। शिलाजीत के फायदे पुरुषों के लिए बताए गए हैं जैसा कि दावा किया गया है कि शीघ्रपतन, …
Read More »भारतात कर्करोगावरील नवी लस कधी येणार?
कॅन्सर : कर्करोगावर नवे लस संशोधन अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झाली आहे. येत्या सात-आठ महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा ‘आयुष’ मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. अर्थसंकल्पाबाबत जागृतीसाठी मंत्र्यांना दिलेल्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन अर्थसंकल्प आणि त्यातील आरोग्य क्षेत्राच्या तरतुदीची माहिती दिली. …
Read More »कोंबडीचे चिकन खाल्ल्यास नव्या आजाराचा धोका : सावध व्हा!
महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा दुर्मिळ आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही प्रमुख लक्षणे आहेत. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी आहार यांच्याद्वारे जीबीएसपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आता जीबीएस आजार होण्याचे नवे कारण समोर …
Read More »नागपुरच्या धंतोलीत ११ नवीन हॉस्पिटलला मंजुरी : वाहतूक कोंडीची समस्या वाढणार
नागपुरातील धंतोलीमध्ये रुग्णालयांमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. यातच महापालिकेने मागील वर्षभरात येथे पुन्हा ११ नवीन रुग्णालयांना परवानगी दिली आहे. अमर्यादित रुग्णालयांमुळे धंतोली आणि रामदासपेठ भागात वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषत: धंतोलीत गेल्या अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अनेक रुग्णालयांनी वाहनतळाच्या जागेवर औषधालय, लॉन्ड्री करणे, ऑक्सिजन प्लांट, चेंबर तयार केले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आपली वाहने …
Read More »