राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात मटण खाल्ल्याने भाजपा नेते सुशीलकुमार यादव यांनी टीका केली होती. यानंतर जन अधिकार दलाचे प्रमुख पप्पू यादव यांनी प्रत्युत्तर दिलं असून, उपहासात्मक टीका केली आहे. “सुशीलभाई, तुमचा मोबाईल तपासून घ्या. तुम्ही श्रावणात पॉर्न पाहिलं की नाही हे जरा पाहा,” अशी टीका त्यांनी केली आहे. लालूप्रसाद यादव …
Read More »चंपारण मटण, राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव
काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याकडून बिहारमधील प्रसिद्ध चंपारण मटण कसे करायचे हे शिकून घेतले. त्याचा व्हिडीओ यूट्युबवर शेअर करण्यात आला आहे. ‘लालूजी यांची विशेष रेसिपी आणि राजकीय मसाला’, असे कॅप्शन राहुल गांधी यांनी व्हिडीओला दिले आहे. लालू प्रसाद यादव हे लोकप्रिय राजकीय नेते आहेत, हे सर्वांना माहीत आहे. मात्र, त्यांच्यात एक लपलेली …
Read More »आईकडून घेतले पैसे उधार : प्रसिद्ध उद्योगपती आज आहे तुरुंगात : राजा कसा झाला रंक?
काही वर्षांपूर्वी कोट्यवधीं रुपयात खेळणारे उद्योजक नरेश गोयल आज तुरुंगात आहेत. बँक फ्रॉड प्रकरणात त्यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. नरेश गोयल यांनी आईकडून पैसे उधार घेत जेट एअरवेजची सुरुवात केली होती. जेट एअरवेजच्या आयपीओनंतर फोर्ब्सने नरेश गोयल यांची एकूण संपत्ती 1.9 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय 157,17,55,05,000 रुपये इतकी असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या कंपनीचे विमान आकाशातून …
Read More »‘एक देश एक चुनाव’ से सत्ताधारी पक्ष को होगा फायदा? विपक्षी INDIA का आरोप
एक देश एक चुनाव से सत्ताधारी पक्ष को होगा फायदा? विपक्षी INDIA का आरोप टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली।लोकसभा चुनाव से पहले ‘वन नेशन वन इलेक्शन’ का मुद्दा चर्चा में आ गया है। सरकार ने इसकी संभावना टटोलने के लिए एक समिति का भी ऐलान कर दिया है। ये मुद्दा तो बीजेपी के चुनावी वादों में भी रहा …
Read More »वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोदी सरकारने काय दिल्या सूचना?
केंद्र सरकारचे संयुक्त सचिव, अतिरिक्त सचिव आणि सचिवांना संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे सत्र G20 शिखर परिषदेनंतर अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. हे विशेष अधिवेशन फक्त 5 दिवसांचे असेल. विशेष अधिवेशनाच्या अजेंड्याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, परंतु संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांचे म्हणणे …
Read More »राष्ट्रीय हित में ‘एक देश एक चुनाव’? मोदी सरकार का सराहनीय कदम
राष्ट्रीय हित में हैं एक देश एक चुनाव? मोदी सरकार का सराहनीय कदम टेकचंद्र सनौडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। मौजूदा समय में ‘एक देश, एक चुनाव’ को लेकर बहस का मुद्दा जोरों पर है। परंतु सही देखा जाए तो यह PM नरेन्द्र मोदी सरकार का सराहनीय कदम माना जा रहा है। कुछ राजनीतिक दल इसके पक्ष में नजर आते …
Read More »जम्मू-कश्मीर से 370 दर्जा हटाने का महानतम् और सराहनीय कार्य
जम्मू-कश्मीर से 370 दर्जा हटाने का महानतम् और सराहनीय कार्य टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट 1954 के राष्ट्रपति आदेश को अधिक्रमण करके और संविधान के सभी प्रावधानों को जम्मू-कश्मीर राज्य में लागू करके अनुच्छेद 35ए को समाप्त कर दिया गया है। अनुच्छेद 35ए ने राज्य के विषयों के पक्ष में भूमि, छात्रवृत्ति और नौकरियों के संबंध में जम्मू-कश्मीर के कानूनों …
Read More »रक्षाबंधनाचा श्रेष्ठ मुहूर्त कोणता? : वाचा…!
रक्षाबंधन सण 30 आणि 31 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी दोन दिवस कारण 30 रोजी सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7.37 पर्यंत असेल. त्यामुळे राखी बांधण्यासाठी दोन मुहूर्त असतील. बीएचयूच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख प्रा. गिरीजाशंकर शास्त्री सांगतात की, रक्षाबंधनाची सर्वोत्तम वेळ ३० ऑगस्टच्या रात्री ९ ते ९.५४ पर्यंत आहे, मात्र ११.१३ पर्यंत राखी बांधता येईल. त्याचवेळी …
Read More »अखिल भारत हिंदू महासभा और ब्रह्मकिर्ती रक्षक दल की दिल्ली में बैठक संपन्न
मंदिर मार्ग, नई दिल्ली स्थित हिन्दू महासभा भवन में अखिल भारत हिन्दू महासभा और ब्रह्मकिर्ती रक्षक दल के राष्ट्रीय पदाधिकारियों की बैठक हुई,जिसमें हिन्दू माताओं, बहनों और बेटियों की रक्षा करने का संकल्प लिया गया। बैठक में अखिल भारत हिन्दू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष श्री मुन्ना कुमार शर्मा जी, राष्ट्रीय महामंत्री श्री सुनील कुमार जी, राष्ट्रीय कार्यालय मंत्री श्री वीरेश …
Read More »2024 में मोदी बनेंगे फिरसे PM : लोकसभा चुनाव में गठबंधन दल को कितने सीट मिलेंगे?
टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट नई दिल्ली। इंडिया टुडे-सी वोटर का सर्वे कहता है कि देश में लोकसभा चुनाव में ममता बैनर्जी पैटर्न अपनाया गया तो एनडीए को 40से 45 फीसदी वोट मिलेंगे जबकि विपक्षी INDIA गठबंधन को 40 से 42 फीसदी और अन्य को 14 से 16 फीसदी वोट मिलेंगे. सीटों की बात की जाए तो एनडीए को …
Read More »