सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले होते. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. अशातच आज शनिवारी सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत. देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके …
Read More »पाकिस्तानवर हल्ला कधी करणार? भारतीयांचा सवाल
सर्व देशवासी विचारत आहेत, पाकिस्तानवर हल्ला कधी होणार? कधी बदला घेणार भारत? आज हल्ल्याची शक्यता आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत. तरीही पाकिस्तानला घरात घुसून मारा, अशी मागणी भारतीय नागरिकांकडून होतं आहे. भारताने घेतलेल्या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी …
Read More »काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात नागपूरकर कुटुंब…!
जम्मू-काश्मीरच्या पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांनी बैसरन येथे पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या घटनेनंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहेलगाममधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळख ओळखल्या जाणाऱ्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून …
Read More »सरन्यायाधीश संजीव खन्ना ने कपिल सिब्बल को बीच में बोलने से रोका
सरन्यायाधीश संजीव खन्ना ने कपिल सिब्बल को बीच में बोलने से रोका टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। सर्वोच्च न्यायालय के प्रधान मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना जब फैसला सुना रहे थे तो कपिल सिब्बल बीच बीच में बोल पड़े कि वक्फ बाय यूजर भी लिखिए. सु्प्रीम कोर्ट ने कहा- वक्फ बोर्ड में कोई नई नियुक्ति न हो वक्फ …
Read More »सायबर फसवणूक झाल्यास काय करावे?
सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीला दूरध्वनी किंवा व्हॉटस्अच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधता यावा यासाठी नवीन ‘डिजिटल रक्षक’ मदत क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या मदत क्रमांकाद्वारे सायबर फसवणूक झालेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून मदत करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सायबर फसवणुकीपासून बचावाकरीता नागरिकांचा योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस जागतिक व देश स्तरावर सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. दैनंदिन इंटरनेट …
Read More »मोदी सरकार का अब देगी जनसंख्या नियंत्रण पर जोर
मोदी सरकार का अब देगी जनसंख्या नियंत्रण पर जोर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। मोदी सरकार के आने के बाद से बीजेपी और संघ के तमाम मुद्दों में से ज्यादातर को अमलीजामा पहनाया जा चुका है. इस बीच मोदी सरकार ने अंतरिम बजट में जनसंख्या नियंत्रण पर समिति गठित करके इसे देश में सार्वजनिक बहस का मुद्दा …
Read More »नागपूर ते सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर थेट विमानसेवा सुरु होणार!
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना नागपूरहून सिंगापूर, बँकॉक आणि क्वालालंपूर या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची औपचारिक विनंती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहून केली आहे. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूर यांनी या बद्दल पाठपुरावा केल्यानंतर ही विनंती करण्यात आली आहे. धावपट्टीच्या रिकारपेंटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नागपूरचे डॉ. बाबासाहेब …
Read More »RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन
RSS स्वयंसेवकों ने निकाला जयपुर में पथ संचलन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट जयपुर, 30 मार्च (भाषा) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) के स्वयंसेवकों ने रविवार को चैत्र शुक्ल प्रतिपदा के अवसर पर जयपुर में पथ संचलन निकाला. पथ संचलन में करीब 5,000 स्वयंसेवक पूर्ण गणवेश में अनुशासनबद्ध तरीके से कदमताल करते हुए शहर के विभिन्न मार्गों से गश्त करते हुए …
Read More »गुढीपाडवाच्या तोंडावर सोन्याच्या दरात वाढ… चांदीही आता…
सोने- चांदीचे दर नियंत्रणात येताना दिसत नाहीत. २४ मार्च २०२५ ते २६ मार्च २०२५ दरम्यान सलग तीन दिवस सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. परंतु गुढीपाडवाच्या एक दिवसापूर्वी सोने- चांदीच्या दराने ग्राहकांचे टेंशन वाढवले आहे. नागपुरातील सराफा बाजारात २० मार्च २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी ८९ हजार २०० रुपये होते. हे दर आजपर्यंतचे विक्रमी …
Read More »हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा
हर शहर गांव के द्वार द्वार पर RSS शताब्दी वर्ष का प्रचार प्रसार चलेगा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर ।वर्तमान परिवेश में विजयादशमी के दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना के 100 वर्ष पूरे हो रहे हैं. इस मौके पर आरएसएस शताब्दी वर्ष के तहत पूरे साल कई कार्यक्रमों का आयोजन करेगा. ‘ देश के हर गांव, हर …
Read More »