Breaking News

पर्यावरण

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. तर,तब्बल दोन दिवस बारव्हा ग्रामवासीयांना नळाच्या पाण्यापासूनही वंचित राहावे लागले. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीतीरावरील मरेमाव घाटावर बारव्हा येथील नळ योजनेचे मोठे जलकुंभ आहे. बाजूलाच विद्यूत जनित्र आहे. दोन दिवसांपासून नळाला पाणी का येत नाहीये म्हणून ग्रा. प. पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप झोडे यांनी डीपी …

Read More »

73 वाघांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? राज्यात 115 वाघांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच वन विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत वाघाची शिकार करण्यासाठी कुख्यात बावरिया टोळीतील १६ जणांना पकडले.२८ जून रोजी गुवाहाटी येथे आसाम वन विभाग व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईत हरियाणातील ३ व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून वाघाची कातडी व हाडेसुद्धा जप्त करण्यात आली होती. देशात २०१९ मधील २२ आणि २०२० मध्ये …

Read More »

नागपुरात वीज पडून 11 जणांचा मृत्यू : 1600 घरे उद्ध्वस्त

विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, पावसामुळे नागपूर विभागातील अनेक भागात 875.84 हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, …

Read More »

नागपूर के तोतलाडोह जलाशय मे अवैध मछली पकडते 3 आरोपी वनरक्षकों की गिरफ्त में 6 फरार?

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट तोतलाडोह के मेघदूत जलाशय मे नाव मेसवार फांदा डालकर मछली पकडते हुए 3 आरोपियों को वनरक्षकों ने दबोच लिया और पुलिस के हवाले कर दिया। बताते हैं कि अन्य 6 लोगों को धरपकड की भनक लगते ही फरार हो गए? आरोपियों से नाव,जाल-फांदा, समेत 150 किलो मछलियां जप्त की गई है। पकडे गए आरोपियों …

Read More »

कुटुंब झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचविले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र वाघाशी झुंज देत कुटुंबाने प्राण वाचविले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी शेत शिवारात घडली. नांदगाव येथील हे मेंढपाळ कुटुंब आपल्या मेंढ्या घेऊन घोसरी येथील शेत शिवारात राहुटीला होते. रात्री झोपेत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने वेणूबाई दुर्किवार या महिलेवर हल्ला केला. बाजूलाच झोपेत …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीतील 150 गावांचा संपर्क तुटला ; एकाचा मृत्यू : विदर्भात सर्वत्र पाऊस

विदर्भात पावसाने दमदार पुनरागमन केले असून चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांत पूरसदृश्य स्थिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागडसह १५० गावांचा संपर्क तुटला. १६ अंतर्गत मार्ग बंद झाले. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्या तसेच दुकान, शाळा, कार्यालयांमध्ये पाणी शिरले. धानोरा तालुक्यात पवनी गावातील संजय उसेंडी (२८) या तरुणाचा शेतात काम …

Read More »

लाखोंची दारू भट्ठी जंगलात सोडुन तस्कर फरार

चंद्रपूर : जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी वाढली आहे. गनिमीकाव्यादरम्यान गस्त घालणाऱ्या बल्लारपूर पोलिसांच्या तुकडीला मोठे यश मिळाले. जुनोना-चंद्रपूर रस्त्यावरील घनदाट जंगलात अवैध दारू तस्करी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी छाप्यामध्ये ट्रकसह 28 लाख 65 हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जुनोना-चंद्रपूर रस्त्यावरील जंगल संकुलात अंकुश वर्मा आणि लवीत कंजर हे ट्रकमधून (एमएच 34 एपी 5161) दारूचे बॉक्स उतरवत …

Read More »

नागपूर जिल्ह्यात १० लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य; जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षकांनी घेतला आढावा

नागपूर जिल्ह्यात विविध विभागांमार्फत दहा लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. 15 सप्टेंबरपर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्यासह वन,शिक्षण,आरोग्य,पोलीस, जिल्हा प्रशासन,नगर प्रशासन, महानगरपालिका आदी संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचा काळ म्हणून वृक्षारोपण दरवर्षी …

Read More »

रत्नागिरी,रायगढ और सिंधुदुर्ग में भारी बारिश: प्रशासन ने किया अलर्ट

कोंकण के रत्नागिरी, रायगढ़ और सिंधुदुर्ग जिलों में भारी बार‍िश हो रही है। इसके चलते सभी नदीयों में बाढ़ आने की आ गई है। स्‍थानी प्रशासन ने लोगों से अलर्ट कर दिया है। खेड़ तालुका प्रशासन ने भी नदी किनारे के निवासियों को सावधान रहने की चेतावनी दी है। रत्नागिरी, सिंधुदुर्ग और रायगढ़ जिलों में भारी बारिश जगबुदी नदी में …

Read More »

पाऊस कधी बरसणार?प्रचंड चिडचिड, शेतकरी प्रतीक्षेत…वाचा..!

गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बुधवार ते शुक्रवार (5 ते 7 जुलै) दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सर्वच बाजूंनी मान्सूनचा वेग वाढल्याने संपूर्ण देशातच या तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सूनचा वेग बंगालच्या उपसागरासह दिल्लीसह आसपासच्या भागांत जोरदार वाढत आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार …

Read More »