Breaking News

पर्यावरण

वाघ पाहण्याची उत्सुकता अन् पोलिसांचा लाठीचार्ज

किटाडी ते मांगली (बांध) या रस्त्यावरील शेतशिवारातलगत किटाडीपासून पुढे जवळपास दोन किलोमीटर अंतरावर बुधवारी सायंकाळी वाघ असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी एकच गर्दी केली.गर्दीला पांगविण्यासाठी वन विभागाने पोलीसाना बोलविले.भंडारा पोलीसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.   त्यात एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्लाबोल करीत धक्काबुक्की केली. या प्रकारानंतर बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लाखनी …

Read More »

भंडारा वन विभागाकडून शेकडो झाडांची कत्तल

मागील चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वन विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला, एक झाड तोडल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार, असा हा निर्णय. एकीकडे वृक्षतोड रोखण्यासाठी विभागाकडून असे कठोर नियम तयार केले जात असताना दुसरीकडे स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करीत वन विभागाकडूनच वृक्षांची सरसकट कत्तल केली जाते. असाच एक धक्कादायक प्रकार भंडारा शहरात उघडकीस आला आहे. भंडारा वन …

Read More »

निवडणुकीत जंगलात ‘सीएम’चा रोड शो

विधानसभा निवडणूकीचे वातावरण असून उमेदवारी अर्ज भरलेल्यांनी प्रचाराचा बिगुल वाजवला आहे. शहर कोणतेही असो, निवडणूकीचा माहोल अख्या राज्यात आहे. आजी-माजी आमदार, मंत्री असे सारेच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचाराला लागले आहेत. अर्थात आचारसंहितेची मर्यादाही आहेच. निवडणूकीला ज्वर चढत असतानाच आता राज्यातील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘सीएम’च्या ‘रोड शो’ने साऱ्यांचीच झोप उडवली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने जागतिक पर्यटन नकाशावर नाव कोरले आहे आणि त्याच …

Read More »

पर्यावरणस्नेही दीपोत्सवाकडे वाटचाल!

✍️रमेश कृष्णराव लांजेवार पर्यावरणाची ढासळती परीस्थिती पहाता फटाक्यांपेक्षा “पनत्याच्या”प्रकाशन दीवाळी साजरी करावी. मानवाच्या अतीरेकामुळे निसर्गाचे संतुलन दिवसेंदिवस ढासळतांना दीसत आहे.यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होवून मानवजातीसह संपूर्ण जिवसृष्टीला मोठा धोका निर्माण झाला आहे.वाढते वायुप्रदूषण पहाता अनेक राज्यांत प्रदूषीत फटाक्यांवर बॅन लावलेला आहे. यावर महाराष्ट्र सरकारने सुध्दा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दिल्लीच्या आसपासच्या राज्यात पराली जाळत असल्यामुळे दिल्लीमध्ये गॅसचेंबर सारखी परीस्थिती …

Read More »

भरदिवसा धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला : दोघे…!

बिबट्याचा संचार वाढला आहे. जेमतेम काही दिवसांच्या कालावधीतच बिबट्याने चौघांवर हल्ले करून गंभीर जखमी केल्याने परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.   हा बिबट चालत्या दुचाकीवरील चालकांवर देखील हल्ले करीत असल्याने चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रविवारी, ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बिबट्याने जेमतेम अर्ध्या तासाच्या अंतराने दोघा मोटार सायकल स्वारावर अचानक हल्ला करून दोघा युवकांना …

Read More »

गोंदियात दोन वाघाची ‘फाईट’ : एकाचा मृत्यू

गोंदिया जिल्हातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात दोन वाघांमध्ये झालेल्या झुंजीत टी-९ या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी नागझिरा -१ कक्ष क्रमांक ९६ मध्ये मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात सकाळच्या सुमारास उघडकीस आली.   वन विभाग व वन्यजीव विभागाकडून शिकारीच्या घटनांवर अंकुश लावण्यात आल्यानंतर वन्यप्राण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहता गोंदिया व …

Read More »

५२८ हत्ती मृत्यूमुखी : वनविभाग व वन्यजीवप्रेमी गायब

किती हत्ती गमावले? मागील पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीच्या मृत्यूची आकडेवारी पावसाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवैध शिकार, विषबाधा, वीजप्रवाह आणि रेल्वे अपघात यासह अनैसर्गिक कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीचे सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे अपघातात झाले आहेत. मानव-हत्ती संघर्षामुळे या कालावधीत भारतात २ हजार ८५३ मानवी मृत्यू झाले. भारत वगळता अन्य देशात हत्तीची …

Read More »

छिंदवाड़ा के सौंसर जंगल में वन्य प्राणियों का बढ गया है आतंक

छिंदवाड़ा के सौंसर जंगल में वन्य प्राणियों का बढ गया है आतंक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   सौंंसर। साल 2023-24 में तेंदुए ने करीब 1000 पालतू जानवरों का शिकार किया गया है. वहीं, बाघ ने भी 355 पालतू जानवरों का शिकार किया था. सौंसर के आस-पास के इलाकों में भी तेंदुए का मूवमेंट बना रहता है. जैसे कि, चिलमटेकड़ी, …

Read More »

पेंच पार्क में हाथी महोत्सव (रेजुविनेशन) कैम्प

पेंच पार्क में हाथी महोत्सव (रेजुविनेशन) कैम्प आयोजित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट सिवनी।पेंच टाइगर रिजर्व में हाथियों के लिये दिनांक 09.08.2024 से 14.08.2024 तक हाथी पुर्नयौवनीकरण (रेजुविनेशन) कैम्प का आयोजन किया जा रहा है। दिनांक 09.08.2024 को हाथियों के पुर्नयौवनीकरण (रेजुविनेशन) कैम्प का शुभारम्भ श्री देवाप्रसाद जे., क्षेत्र संचालक, पेंच टाइगर रिजर्व सिवनी के द्वारा किया गया।भा.व.से.उप संचालकपेंच टाइगर …

Read More »

रेल्वे ट्रैक बना जंगली जानवरों का काल:9 साल में अनेक वन्यप्राणियों की मौत

रेल्वे ट्रैक बना जंगली जानवरों का काल:9 साल में अनेक वन्यप्राणियों की मौत   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   भोपाल । मध्य प्रदेश के बुदनी मिडघाट रेलवे ट्रैक वन्य जीवों के लिए काल बन गया है. जंगली क्षेत्र से गुजरे इस रेलवे ट्रैक के दोनों ओर फेसिंग नहीं होने की वजह से आए दिन वन्य जीव कटकर काल के …

Read More »