Breaking News

५२८ हत्ती मृत्यूमुखी : वनविभाग व वन्यजीवप्रेमी गायब

किती हत्ती गमावले?

मागील पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीच्या मृत्यूची आकडेवारी पावसाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवैध शिकार, विषबाधा, वीजप्रवाह आणि रेल्वे अपघात यासह अनैसर्गिक कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत भारताने ५२८ हत्ती गमावले. हत्तीचे सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे अपघातात झाले आहेत. मानव-हत्ती संघर्षामुळे या कालावधीत भारतात २ हजार ८५३ मानवी मृत्यू झाले. भारत वगळता अन्य देशात हत्तीची शिकार व अधिवास नष्ट होत असल्याने हत्तींची संख्या लक्षणियरित्या कमी होत आहे.

About विश्व भारत

Check Also

छिन्दवाडा कलेक्टर के हाथों मसाला पौधा रोपण की शुरुआत

छिन्दवाडा कलेक्टर के हाथों मसाला पौधा रोपण की शुरुआत टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाडा। …

मध्यप्रदेश वन विभाग की दिशा में CM का बड़ा फैसला

मध्यप्रदेश वन विभाग की दिशा में CM डा मोहन यादव का बड़ा फैसला   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *