Breaking News

पर्यावरण

केंद्रीय मंत्री गडकरी ने काजीरंगा एलिवेटेड रोड परियोजना की समीक्षा

गोवाहाटी। असम राज्य में गत 11 मई 2023 को केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी ने कहा कि विहंगम हरीत वनक्षेत्र काजीरंगा एलिवेटेड रोड परियोजना की प्रगति की समीक्षा की गई। ट्वीट्स की एक श्रृंखला में उन्होंने कहा कि यह पहल भारतीय वन्यजीव संस्थान द्वारा चिन्हित स्थलों पर लगभग 34 किलोमीटर ऊंची सड़कों के निर्माण पर जोर …

Read More »

नागपुरात उन्हाचा तडाखा : राज्यातील 21 जिल्ह्यांत पारा चाळिशीपार : 2 दिवस उष्णतेची लाट

राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढत असून शुक्रवार (दि.१२) व शनिवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, ठाणे, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत उष्णतेची लाट राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी (दि.११) राज्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान जळगाव येथे नोंदविण्यात आहे. २१ जिल्ह्यांतील पारा चाळिशीपार होता. नाशकात पारा ४०.७ तर मालेगावात ४३.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. गुरुवारी …

Read More »

पर्यावरण संरक्षण और प्रदूषण नियंत्रण में निकम्मी साबित हो रही है सरकारी यंत्रणा!

नागपुर। वर्तमान परिवेश में देश भर मे जल वायू एवं धवणी प्रदूषण अपनी सीमा लांघ चुका है।प्रदूषण एक प्रकार का अत्यंत धीमा जहर है, जो हवा, पानी, धूल आदि के माध्यम से न केवल मनुष्य के शरीर में प्रवेश करता वल्कि मनुष्य सहित सभी जीवधारियों को रुग्ण बना देता है, वरन् जीव-जंतुओं, पशु-पक्षियों, पेड़-पौधों और वनस्पतियों को भी सड़ा-गलाकर नष्ट …

Read More »

गडचिरोलीत चालत्या दुचाकीवर पडली वीज : पती-पत्नी, 2 मुली ठार

गडचिरोली जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली. मृतकांची नावे भारत राजगडे(३५), अंकिता राजगडे(२८), चिऊ राजगडे(१), देवांशी राजगडे(४) अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी होते. भारत राजगडे हे आपल्या कुटुंबासह पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलधोकडा …

Read More »

भीषण गर्मी चिचिलाती धूप की तपन में पानी के लिए दर-दर भटक रहे है वन्यप्राणी

नागपुर। महाराष्ट्र और मध्यप्रदेश की सीमा की सूखी जंगल पहाडियों में ग्रीष्म ऋतु की चिचलाती तेज धूप की तपन से व्याकुल हजारों वन्य प्राणियों के समूह पानी के लिए दर दर भटक रहे।हाल ही के दिनों मे पानी की तलाश मे जंगली तेंदुए के और जंगली सुंअर के झुण्ड कोराडी परिसर के कोलार नदी तथा महानिर्मिती के जलाशय के इर्द-गिर्द …

Read More »

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला : नंतर काय झाले… वाचा

पुण्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्‍या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वाराची पत्नी व मुलगा किरकोळ जखमी झाले. तळेगाव ढमढेरे येथील नवनाथ नरके हे पत्नी ऊर्मिला व मुलगा विराज यांच्यासह दुचाकीवरून नातेवाइकांकडे गेले होते. जखमी मंगळवारी (दि. 11 एप्रिल) 10 वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कासारी फाटा मार्गे घरी येत असताना अंधारात दबा धरून …

Read More »

नागपूरजवळील घटना : चंदनाच्या हजारो झाडांना लागली आग

चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली देवतळे येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील तब्बल एक हजार चंदनाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. ही आग नैसर्गिक की मानवनिर्मित याचा उलगडा अद्याप होऊ शकला नाही. मात्र, या आगीमुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. मांगली देवतळे येथे जयंत नौकरकार यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात चंदनाची सुमारे एक हजार तर इतर फळांची सुमारे ६०० झाडे लावली होती. दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या …

Read More »

तुमसर, भंडारा, गोंदियात युरियाचा तूटवडा : शेतकरी चिंतेत

ऐन रब्बी‎ हंगामात पूर्व विदर्भात(भंडारा, तुमसर, गोंदिया) युरिया खताचा तुटवडा‎ निर्माण झाला आहे. रब्बीच्या ‎उत्पादनात घट होऊ शकते. ‎शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण‎ आहे.अति पावसामुळे खरीप हंगाम ‎पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी‎ आधीच मेटाकुटीला आला आहेत.‎ असे असताना खरिपातील‎ नुकसान रब्बी हंगामात भरुन‎ काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत‎ आहेत. मात्र, ही आशाही आता‎ पूर्णतः मावळताना दिसत आहे.‎ जानेवारीमध्येच युरिया खताचा‎ तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी‎ …

Read More »

विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल

राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो. …

Read More »

मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघा न? : गारपिटीचा पिकांना तडाखा,संपामुळे पंचनामे रखडले

राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले. लातूर वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा …

Read More »