Breaking News

पर्यावरण

नागपूरजवळ वाघाचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.

Read More »

शेफी नावाच्या कुत्र्यालाही फटाके, रोशनाईचा मोह आवरेना… व्हिडीओ एकदा बघाच

विश्व भारत ऑनलाईन : फटाके आणि दिवाळी हे समीकरण दोन शतकहुन अधिक काळापासून पाहायला मिळते. दिवाळीत एक तरी फटका फोडावा, असं प्रत्येकाला वाटते. तर, आकाशात होणारी आताषबाजी असो किंवा रोशनाई पाहण्याची आवड कुणालाही थांबविता येत नाही. असाच मोह एका मुक्या प्राण्याला अर्थात श्वानालाही (शेफी नावाचा कुत्रा) आवरता आला नाही… खालील लिंकवर आकाशातील रोशनाई पाहण्यासाठी आतूर झालेल्या कुत्र्याचा व्हिडीओ नक्की बघाच… …

Read More »

वाघाने काढला जंगलातून पळ

विश्व भारत ऑनलाईन : जंगलाचा राजा वाघ. वाघ म्हटलं की, अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकते. जंगलातील प्राणीही वाघ दिसला की सैरभैर पळतात. मात्र, वाघाला पळवून लावले… पण कोणी… बघा व्हिडीओ खालील लिंकवर क्लिक करा… Tiger can scare but cannot kill a full grown elephant@susantananda3 pic.twitter.com/1kWConQUeK — Santosh Sagar (@santoshsaagr) October 11, 2022

Read More »

यंदा रेनकोट घालून फटाके फोडायचे की, पाऊस माघार घेणार? वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : यंदा पाऊस माघारी जाण्यास विलंब लावतोय. रेनकोट घालून तर दिवाळीत फटाके फोडावे लागणार नाही ना, अशी चर्चा आहे.तर दुसरीकडे नैऋत्य मोसमी वारे राज्यातून माघार घेत असल्याने विविध जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. सध्या परतीचा पाऊस वेगाने माघारी सरकत असून २० ऑक्टोबरपर्यंत मान्सून राज्याबाहेर जाण्याची शक्यता दिसते.त्यामुळे दिवाळीत ढगाळ वातावरण राहू शकते. मात्र, पावसाची …

Read More »

मान्सून २४ पर्यंत! विदर्भातून माघार, मराठवाड्यात येलो अलर्ट

विश्व भारत ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्र व विदर्भातून मान्सून माघारी गेला. मात्र, तरीही कोकण व मध्य महाराष्ट्रात त्याचा मुक्काम 24 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह एकूण नऊ जिल्ह्यांत 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास रविवारी उत्तर भारतातील बिलासपूर, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, प. बंगाल या राज्यांतून झाला. महाराष्ट्रात विदर्भातून तो रविवारी परतीला निघाला. …

Read More »

थंडी आणि पाऊस राज्यात एकाचवेळी : डिसेंबरपर्यंत पाऊस

विश्व भारत ऑनलाईन : हिंद महागारातील पृष्ठभागाच्या तापमानाचा परिणाम देशाच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत थंडी आणि पाऊस असेल.या कालावधीत हिमालयात पाऊस आणि बर्फवृष्टी होणार आहे. देशातील बहुतांश भागात पाऊस तसेच कडाक्याची थंडी, असे वातावरण असू शकते. उत्तर भारतातून पश्चिमी चक्रवात तर दक्षिण भारतामधून कमी दाबाचे पट्टे असे वातावरण राहणार असल्याने महाराष्ट्रातही थंडी व पाऊस राहण्याची …

Read More »

गोंदियातील हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने

विश्व भारत ऑनलाईन : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागणडोह येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला. परिणामी,वस्तीतील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पश्चिम बंगाल येथून आलेले सहा जणांचे हत्ती नियंत्रक पथक आणि वन विभागाची रेस्क्यू टीम याच परिसरात शुकवारी सकाळपासूनच तळ ठोकून आहे. नागणडोह येथील घटनस्थळी सहायक उवनसंरक्षक दादा राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही़ पी. तेलंग, वनक्षेत्र सहायक एफ.सी. …

Read More »

यंदाही थंडीचा कडाका : 3 दिवसांत पारा 5 अंशांनी घसरण्याची शक्यता

विश्व भारत ऑनलाईन : पुढील दोन दिवसांत उत्तर ते मध्य भारतापर्यंत पश्चिमी वारे वाहतील. यामुळे हवेतील आर्द्रता कमी होवून सकाळ-सायंकाळचे तापमान ३ ते ५ अंशांपर्यंत कमी होईल. यामुळे हलकी थंडी जाणवू शकते. मात्र, उबदार कपड्यांची गरज डिसेंबरपर्यंत तरी भासणार नाही. देशभरात पावसाच्या परतीची सामान्य तारीख १५ ऑक्टोबर आहे. यंदा मात्र १८ ऑक्टोबरपर्यंत राहील. पलावत म्हणाले, साधारणत: ला-निना वर्षांमध्ये पाऊस व …

Read More »

नागपूर : परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

विश्व भारत ऑनलाईन : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने नागपूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. सोमवार रात्री पाऊस आला. त्यानंतर मंगळवार सकाळपासून चांगलाच बरसत आहे.काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होत आहे. नागपूर शहर, उमरेड, मौदा, काटोल परिसरातील काही भागात पाऊस कमी-जास्त प्रमाणात आहे.या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

Read More »

भूमाफिया सक्रिय : शासकीय जमिनींवर दोन लाख अतिक्रमणे

विश्व भारत ऑनलाईन : राज्य सरकारची चक्क १० हजार ८९ हेक्टर जमीन अतिक्रमणांखाली अडकली आहे. त्यावर तब्बल दोन लाख २२ हजार १५३ बेकायदा बांधकामे असल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटवण्याची कारवाई कशी करणार याचा स्पष्ट आराखडाच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत …

Read More »