नागपूर जिल्ह्यात विविध विभागांमार्फत दहा लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य आहे. 15 सप्टेंबरपर्यंत हे लक्ष्य पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा यांच्यासह वन,शिक्षण,आरोग्य,पोलीस, जिल्हा प्रशासन,नगर प्रशासन, महानगरपालिका आदी संस्थांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचा काळ म्हणून वृक्षारोपण दरवर्षी …
Read More »रत्नागिरी,रायगढ और सिंधुदुर्ग में भारी बारिश: प्रशासन ने किया अलर्ट
कोंकण के रत्नागिरी, रायगढ़ और सिंधुदुर्ग जिलों में भारी बारिश हो रही है। इसके चलते सभी नदीयों में बाढ़ आने की आ गई है। स्थानी प्रशासन ने लोगों से अलर्ट कर दिया है। खेड़ तालुका प्रशासन ने भी नदी किनारे के निवासियों को सावधान रहने की चेतावनी दी है। रत्नागिरी, सिंधुदुर्ग और रायगढ़ जिलों में भारी बारिश जगबुदी नदी में …
Read More »पाऊस कधी बरसणार?प्रचंड चिडचिड, शेतकरी प्रतीक्षेत…वाचा..!
गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बुधवार ते शुक्रवार (5 ते 7 जुलै) दरम्यान अतिवृष्टीची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. सर्वच बाजूंनी मान्सूनचा वेग वाढल्याने संपूर्ण देशातच या तीन दिवसांत अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सूनचा वेग बंगालच्या उपसागरासह दिल्लीसह आसपासच्या भागांत जोरदार वाढत आहे. गुजरात ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार …
Read More »नागपुरात पावसाची दांडी : नाशिकमध्ये मुसळधार : त्र्यंबकेश्वर डोंगरावरून एकाच वेळी 22 धबधबे वाहू लागले
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिकमध्ये शनिवार आणि रविवारी 160 मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी आणि ब्रह्मगिरी डोंगरावरून अचानक 22 हून अधिक धबधबे एकाच वेळी कोसळू लागले. हे दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अहिल्या धरण आणि गंगासागर तलावही पाण्याने भरला आहे. मात्र शहरी भागात ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे अनेक …
Read More »सिवनी जिले में बारिश ने कहर बरपाया : घरों में भरा पानी, सड़क में आई दरार, लोग परेशान
मध्यप्रदेश के सिवनी जिले में लगातार 2 दिनों से हो रही भारी बारिश ने कहर बरपा दिया। बैन गंगा नदी ऊफान पर है । बैन गंगा तटवर्तीय गांवों को डूबने का खतरा मंडरा रहा है। जिसके कारण कई नदी नाले उफान पर आ गए हैं। कल जहां केवलारी विकासखंड के खाट खरपड़िया ग्राम में 5 लोग टापू में फंस गए …
Read More »जुलाई-अगस्त मे मुंबई,कोकण, पश्चिम महाराष्ट्र,मराठवाड़ा और विदर्भ के जिलों में घनघोर बारिश का अलर्ट
नागपुर। एक तरफ महाराष्ट्र में बारिश की भविष्यवाणी की गई है, लेकिन कुछ जिलों में अभी तक गर्मी से लोगों का हाल बेहाल हो रहे है।परंतु जुलाई और अगस्त माह मे ऐसे में जानते हैं कि महाराष्ट्र में किन जिलों को बारिश की चेतावनी दी गई है और किन जिलों को गर्मी पड़ने की बात कही गई है। महाराष्ट्र में …
Read More »26 जूनला नागपूर, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पाऊस!
उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पाऊस कधी बरसणार आणि थंड गारवा कधी अनुभवता येईल? या प्रतीक्षेत नागरिक आहेत. ✅ चक्रीवादळ असल्यामुळे मान्सून दाखल होण्यास उशीर झाला. परंतु, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून पूर्वपदावर येत आहे. ✅ चक्रीवादळ 22 जूनला स्थिर होणार आहे. त्यामुळे 23 पासून राज्यात पावसाळा पोषक वातावरण तयार होणार आहे. ✅ 26 तारखे पासून पूर्व विदर्भ, नागपूर, मराठवाडा, …
Read More »मुंबई में ‘ताउते’ का जल तांडव : कई इलाकों में जलजमाव से सैकड़ों पेड़ गिरे
मुंबई : चक्रवाती तूफान ‘ताउते’ के चलते मुंबई में कई इलाकों में पिछले सोमवार को भारी बारिश हुई है। कई जगहों पर तेज हवाओं की वजह से पेड़ गिरे और समुंद्र में ऊंची ऊंची लहरे देखने मिली। वहीं ताउते तूफान के चलते मुंबई एयरपोर्ट पर 11 बजे से लेकर 4 बजे तक सभी ऑपरेशन बंद रखा गया। चक्रवाती तूफान की …
Read More »गोव्यात समुद्रात पोहण्यास बंदी : पर्यटकांमध्ये भीती
हवामान खात्याने रविवारी (दि.११) मान्सून राज्यात दाखल झाल्याचे जाहीर केले. यानंतर दृष्टी जीवरक्षक संस्थेने मान्सून काळात समुद्रात पोहण्यास बंदी घातली आहे. पावसाळ्यात लाटांची उंची, तीव्रता आणि समुद्रातील लाटांची वारंवारताही खूप जास्त असते. या पार्श्वभूमीवर दृष्टीने स्थानिक आणि पर्यटकांसाठी मान्सून काळासाठी मार्गदर्शक तत्वे जरी करण्यात आली आहेत. यानुसार, सर्व समुद्रकिनार्यांवर पोहण्यास बंदी दर्शविणारे लाल झेंडे लावण्यात आले आहेत. खडकाळ प्रदेश, खडक …
Read More »ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीवर गोळीबार : काय झाले… वाचा
ऊसाचे नुकसान करणाऱ्या माकडिनीची बंदुकीची (एअरगन) गोळी घालून हत्या केली. हा प्रकार शनिवारी बिऊर (ता.शिराळा) येथे उघडकीस आला. वन विभागाने गुन्हा दाखल केला असून वन कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता संशयितांने पलायन केले. प्रकरण काय? याबाबत माहिती अशी की, फोनवरून एका माकडीनीला मारल्याची बातमी वनविभागाचे अधिकाऱ्यांना मिळाली. यावरून वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक हणमंत पाटील, वनरक्षक विशाल दुबल, संपत देसाई …
Read More »