Breaking News

पर्यावरण

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक ऋतू राहिला नसून बाराही महिने अधूनमधून पाऊस कोसळत असतो. आताही थंडी परतत आहे असे वाटत असतानाच राज्यात अनेक ठिकाणी गार वाऱ्यांमुळे थंडी जाणवू लागली आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी दिवसा उन्हाचा कडाका तर रात्री थंडीची …

Read More »

कधी बरसणार पाऊस?राज्यात पुन्हा पावसाचे सावट

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा ओघ कमी झाल्यामुळे राज्याच्या अनेक भागातून थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाळ्याची चाहूल सुद्धा लागली आहे. त्याचवेळी आता विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.   उत्तर भारतात यावर्षी कडाक्याची थंडी होती. परिणामी उत्तरेकडील थंड वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला. आता उत्तरेकडील थंडी कमी झाल्यामुळे …

Read More »

नागपूरच्या पेंच व्याघ्रप्रकल्पात ५२ मगरी : सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांचीही नोंद

नागपूरच्या पेंच व्याघ्रप्रकल्पात ५२ मगरी : सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांचीही नोंद नागपूर जवळील पेंच व्याघ्रप्रकल्पात मगर आणि कासवांचा अधिवास आहे. या व्याघ्रप्रकल्पात दुसऱ्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. यात ५२ मगर तसेच सॉफ्टशेल कासवांच्या अंड्यांची नोंद घेण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पात जून २०२३ मध्ये पहिल्यांदा मगर आणि कासव सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत दुसरे मगर …

Read More »

‘कॅटरिना’ झाली पाचव्यांदा आई!

देशातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प कोणता, तर तो म्हणजे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्प. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाइतके व्याघ्रवैभव येथे नाही. पण इथल्या वाघांनीही पर्यटकांना वेड लावले एवढे मात्र खरे. ‘कॅटरिना’ म्हणजे बोर व्याघ्रप्रकल्पाचे वैभव.कॅटरिना म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना केफ नाही. तर बोर व्याघ्रप्रकल्पाची राणी अशी तिची ओळख. नुकतेच ती बछड्यांसह पर्यटकांसमोर आली आणि तिने ‘गुड न्यूज’ दिली. रविवारी पर्यटक बोर व्याघ्रप्रकल्पात सफारीसाठी …

Read More »

राज्यात सर्वत्र थंडी : पारा दहा अंशांच्या खाली

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यामुळे राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. राज्याच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली दिसून येत आहे. किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. दिवसाही गार, बोचरे वारे वाहत असल्यामुळे राज्यभरात थंडी जाणवत असून, आबालवृद्धांना हुडहुडी भरली आहे. दिवसभरात सर्वांत कमी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात झाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, …

Read More »

दोन वाघांमध्ये ‘फाईट’!दोघांचाही मृत्यू

देशातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र झरी येथील कक्ष क्र. ३३८ मध्ये खातोडा तलाव परिसरात दोन वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली. अधिवास क्षेत्रासाठी झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दोन्ही वाघांचे अवयव पूर्णपणे शाबूत आहेत. २० ते २१ जानेवारीदरम्यान झालेल्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता …

Read More »

मकरसंक्रातीनंतर राज्यात थंडी का वाढली?

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा आणि दाट धुक्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयीन भागांत पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह कायम आहे. त्यामुळे दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट …

Read More »

आजपासून (सोमवार)थंडी आणखी वाढणार!

मिचाँग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर आता भारताच्या बहुतांश भागात थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात जोरदार सक्रिय झाल्याने उत्तर ते मध्य भारत गारठण्यास सुरुवात झाली आहे. तेथील किमान तापमान 5 ते 10 अंशांवर खाली आले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप थंडी नाही. राज्यात 18 डिसेंबरपासून थंडी सुरू होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. शुक्रवारी उत्तर भारतातील बहुतेक भागांमध्ये किमान …

Read More »

विदर्भातील वाघ ओडिसात पोहचला : दोन हजार किलोमीटरचे अंतर कसे केले पार? वाचा

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने १४ महिन्यात तीन हजाराहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले होते. त्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील वाघ तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर पार करून ओडिशात पोहोचला आहे. या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाघांचे स्थलांतरण, त्यांचा कॉरिडॉर आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील महेंद्र परिवनक्षेत्रात …

Read More »

मराठवाड्यात पावसाला सुरुवात : सिल्लोडच्या केळणा नदीला पूर : सोयगावमध्ये रिपरिप

महिनाभर खंड पडलेल्या पावसाला बुधवारपासून औरंगाबादमध्ये रिपरिप सुरुवात झाली. गुरुवार आणि शुक्रवार रोजी पावसाचा जोर वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील सिल्लोड,भराडी,अंभई, अजिंठा,गोळेगाव (बु.), आमठाना,निल्लोड,बोरगाव बाजार या आठही मंडळात चांगला पाऊस झाला. खेळणा धरणात आवक सुरू पावसाने काही प्रमाणात तग धरलेल्या सोयाबीन,मका,कापूस,तुर अशा पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे बळीराजा आनंदीत झाला असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील शेखपुर जांभई, अंभई, केळगाव,मुर्डेश्वर या …

Read More »