Breaking News

Recent Posts

पर्यावरणस्नेही होळी व्हावी!

पर्यावरण पूरक होळी साजरी करावी देशात होळी हा सण प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने सर्वत्र साजरा करण्यात येतो.यामुळे आपल्याला सर्वत्र होळी मिलन दिसून येते.महाराष्ट्रात मराठी माणसांसाठी होळीचे आगळीवेगळे महत्त्व आहे.होळी म्हणजे मराठी वर्षाचा शेवटचा सण. ज्याप्रमाणे इंग्रजी वर्षानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे होळीचा फाल्गुन महिना मराठी माणसासाठी शेवटचा महिना आहे. नवीन वर्षांची सुरुवात चैत्र महिन्यापासुन होते म्हणजेच “गुडी पाडवा”. …

Read More »

सैनिक कल्याण घोटाळ्याची चौकशी : मोहन कारेमोरे यांच्या तक्रारीनंतर सरकारला आली जाग

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील बुलडाणा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर व ठाणे या सात जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे.   अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली …

Read More »

नागपूर, चंद्रपुरातील विद्यार्थी अडकले दुबई, अबुधाबी,इराणमध्ये

इराण आणि अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दुबई, अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती येथे शिक्षण घेण्यासाठी गेलेले नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अन्य जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अडकले आहेत.   शनिवारपासून दुबई आणि अबुधाबीमधील भारतीय विद्यार्थ्यांना क्षेपणास्त्रे पडण्याच्या आणि स्फोटांच्या आवाजामुळे अडचणी येत आहेत. तेथील विद्यार्थी सुरक्षित भारतात घरी परतण्यासाठी भारत सरकारकडे विनवणी करत आहेत.   इराण आणि आखाती …

Read More »