वरील विषयाच्या अनुषंगाने आदरणीय, श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री( महाराष्ट्र राज्य ) आपणास या …
Read More »सैनिक कल्याण घोटाळ्याची चौकशी : मोहन कारेमोरे यांच्या तक्रारीनंतर सरकारला आली जाग
माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील बुलडाणा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, अहिल्यानगर व ठाणे या सात जिल्हा सैनिक कल्याण मंडळांमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात कथित आर्थिक घोटाळे झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी राज्य शासनाने तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली …
Read More »
विश्वभारत News Website











