Breaking News

विश्व भारत

वैनगंगा नदीत तीन विद्यार्थी बुडाले

हृदय पीळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे.गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रथम वर्षात शिकत असलेले तीन विद्यार्थी वैनगंगा नदीत बुडाले. गोपाळ गणेश साखरे (२०, रा. चिखली, बुलढाणा), पार्थ बाळासाहेब जाधव (२०, रा. शिर्डी, जि. अहिल्यानगर) आणि स्वप्नील उद्धवसिंग शिरे (२०, रा. संभाजीनगर), अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत. ही घटना आज, शनिवारी सायंकाळी घडली. तिघांचाही शोध सुरू आहे.   आज शासकीय सुटी …

Read More »

भारत-पाकिस्तान युद्ध थांबले : मोठी बातमी

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सध्या दोन्ही देशातील युद्ध थांबले आहे. दोन्ही सरकारने निर्णय घेतल्याची माहिती आहे.यादरम्यान दोन्ही देशांकडून काल रात्री आणि शनिवारी सकाळी एकमेकांच्या लष्करी तळांवर अनेक हल्ले करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने रविवारी (११ मे) पाकिस्तानी वेळेनुसार दुपारी १२ वाजेपर्यंत (दुपारी १२:३० आयएसटी) सर्व हवाई वाहतुकीसाठी त्यांचे हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. …

Read More »

नागपुरच्या रस्त्यांची अवस्था बघून हायकोर्ट चिडले

नागपूर शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गांच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला ‘एनएचएआय’ आळा घालू शकत नाही, असे भाष्य करून प्रकल्प संचालकाच्या वर्तवणुकीवर शंका व्यक्त करत न्यायालयाने चौकशीची तंबी दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाच्या पगारातून एक लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश दिले.   अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका शहरातून …

Read More »

उपचारादरम्यान वाघाला आला “हार्टअटॅक”!

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, देवलापार वनपरिक्षेत्रातून उपचारासाठी आणलेल्या वाघिणीच्या बछड्याचा उपचारादरम्यान ‘हार्टअटॅक’ने मृत्यू झाला. मरणासन्न अवस्थेतील या बछड्याला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात आणले होते.माणसाला ‘हार्टअटॅक’ येतोच, पण आता प्राण्यांना देखील ‘हार्टअटॅक’ येत असल्याचे समोर येत आहे. विशेषकरुन वाघांमध्ये हा आजार वाढत चालला आहे. नागपूर जिल्ह्यातच अशी अनेक उदाहरणे अलीकडच्या काही वर्षात आढळून आली आहेत. २०२२ …

Read More »

Opertion Sindur के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम

आप्रेशन सेंदुर के बाद CM उमर अब्दुल्ला, उठाया बड़ा कदम   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   जम्मू-कश्मीर। भारत सरकार की ओर से ऑपरेशन सिंदूर के बाद जम्मू-कश्मीर के मुख्य मंत्री उमर अब्दुल्ला ने आपातकालीन बैठक बुलाई है. संभवत: यह बैठक पाकिस्तान से सटे इलाकों में मौजूदा स्थिति को देखते हुए बुलाई गई है. पहलगाम हमले का बदला लेते हुए …

Read More »

नागपूरजवळील बुटीबोरीचा गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला नागपूर जवळील बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर आता हा पूल १२ मे पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाण पुलास काही वर्षांत तडे गेल्याने एनएचएआयचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या कामावर प्रश्नचिन्ह …

Read More »

उन्हाळ्यात दररोज काकडी खा!

काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्त्वांची प्राप्तता होण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्यूट्रिशनमुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काकडीचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडी खाण्याचे तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतात, याविषयीची माहिती दिल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर …

Read More »

पाक के खिलाफ ऑपरेशन सेंदुर के बाद अमित शाह ने बुलाई CM की बैठक

पाक के खिलाफ ऑपरेशन सेंदुर के बाद अमित शाह ने बुलाई CM की बैठक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नई दिल्ली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ने ऑपरेशन सिंदूर के बाद नौ राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ बैठक की. भारतीय सेना ने पीओके और पाकिस्तान में आतंक के 9 ठिकानों को तबाह किया है. पाकिस्तान के खिलाफ ऑपरेशन सिंदूर के …

Read More »

औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे गडचिरोलीपर्यंत : चौकशी कधी?

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या औषध खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे आता गडचिरोलीपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाने गेल्या दहा वर्षांत खरेदी केलेल्या औषधांची चौकशी करावी, असे निर्देश सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी आरोग्य उपसंचालकांना पत्र लिहून ११ मुद्यांवर चौकशी करून कारवाई करावी, असे आदेश दिले.   राज्यातील काही जिल्ह्यांत औषध खरेदीतील …

Read More »

हळदीच्या कार्यक्रमात नाचत असतानाच मृत्यू

रात्रीच्या हळदी कार्यक्रमात संपूर्ण कुटुंबीय व नातेवाईक सहभागी होवून आनंद साजरा करीत होते. दरम्यान कार्यक्रमात डी.जे. च्या तालावर नाचत असताना अचानक वराच्या मोठ्या भावाला भोवळ येऊन तो खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने आनंदाचे क्षण दु:खात बदलले. ही घटना रविवार, ४ मे रोजी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली येथे घडली. नेतराम सिताराम भोयर (४०) असे मृतक …

Read More »