अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर ग्रामीण भागात वाळू माफियांचा हैदोस सुरु असून कोट्यवधीची वाळू तस्करी केल्या जात आहे. ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांवर अंकुश ठेवत गेल्या सव्वादोन वर्षांत १४५५ वाळू तस्करांना अटक केली असून वाळूसह १६२ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. नागपूर ग्रामीणमध्ये वाळू …
Read More »जिल्हाधिकारी खासदाराच्या पत्राची दखलच घेत नाही
गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी खासदाराने पत्र दिल्यावर देखील त्याची दखल घेत नाही, खासदाराच्या पत्राला उत्तर दिले जात नाही. साधी पोचपावती दिली जात नाही. राज्य शासनाचाही खासदारासोबत अशाच प्रकारचा व्यवहार आहे. दिल्ली पासून तर मुंबई पर्यंत अशाच प्रकारे काम सुरू असून कोट्यवधींचा गैरव्यवहार, घोटाळ्याची चौकशी केली तरी कुठलीही चौकशी होत नाही अशी खंत …
Read More »अवैध शराब से भरी बोलेरो पकडी : किया पुलिस के हवाले
अवैध शराब से भरी बोलेरो पकडी : किया पुलिस के हवाले टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट बिछुआ (छिंदवाड़ा)। जिले के जैतपुर गांव में सोमवार सुबह ग्रामीणों की सतर्कता से अवैध शराब तस्करी का बड़ा खुलासा हुआ है। गांव वालों ने एक बोलेरो वाहन (MP 28 BD 3352) को अवैध शराब ले जाते पकड़ा और तुरंत खमारपानी चौकी पुलिस को …
Read More »नागपूर जिल्ह्यात खाणीत बुडून दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरगावातील गर्ग खाणीच्या खड्ड्यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी बाहेर काढण्यात आले. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत असून मृतांमध्ये दोन मुले, दोन महिला आणि एका युवकाचा समावेश आहे. या प्रकरणी तुर्तास कुही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूमागील सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. …
Read More »तब्बल ५२ वर्षानंतर मंत्री पोहचले स्वतः च्या गावात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्धा शहरात भरगच्च कार्यक्रम होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व आरटीओ कार्यालय वास्तूचे लोकार्पण, भाजप कार्यालय भूमीपूजन, सावरकर स्मारक अभिवादन, कबड्डी स्पर्धा समारोप प्रसंगी ते उपस्थित राहले. सोबत मंत्रिमंडळातील सहकारी अशोक उईके, प्रताप सरनाईक, डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक व चारही आमदार यांची उपस्थिती. पण एका मंत्र्याच्या वक्तव्याने लोकं अचंबित झाले. कारण ते सर्वांना चकित …
Read More »शेअर मार्केटमध्ये तेजीत : सोन्याच्या दरात मोठी घसरण
भारत- पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याच्या दरात सोमवारी (१२ मे २०२५ रोजी) सकाळी बाजार उघडल्यानंतर मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. तर शेअर मार्केट हिरव्या रंगाची उधळण करीत असून तेजीत आहे.अक्षय तृतीयानंतर सोन्याचे दर चांगलेच वाढले होते. आता भारत- पाकिस्तान दरम्यान तणावजन्य स्थिती निवळत असतांना पून्हा सोन्याचे दर घसरले आहे. परंतु आताही ग्राहकांच्या मनात सोन्याच्या दराबाबत संभ्रम आहे. जम्मू कश्मिर येथील …
Read More »भारत-पाक तनाव के बीच सपा की मांग से सियासी हलचल!
भारत-पाक तनाव के बीच सपा की मांग से सियासी हलचल! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारत पाकिस्तान तनाव के बीच समाजवादी पार्टी के राष्ट्रीय प्रवक्ता आई.पी. सिंह ने प्रधानमंत्री मोदी से पीएम केयर फंड से शहीद होने वाले सेना के परिवारों को आर्थिक मदद देने की बात कही है भारत-पाकिस्तान के बीच बढ़ते तनाव को लेकर सियासी …
Read More »पाकिस्तान-भारत लडाई का फायदा उठाने की फितरत में चीन
पाकिस्तान-भारत लडाई का फायदा उठाने की फितरत में चीन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। पाकिस्तान और भारत के बीच लडाई का भरपूर फायदा उठाने के उद्देश्य से पडोसी मुल्क ड्रगन एक्शन के मोड मे दिखाई दे रहा है? क्योंकि पिछले कई सालों से पाकिस्तान मे चीन ने अनेक औधोगिक परियोजनाएं निर्माण को अंजाम दे रहा है. विशेषज्ञों …
Read More »पाकिस्तानी गोलीबारी से हूई अधिकारी की दर्दनाक मौत
पाकिस्तानी गोलीबारी से हूई अधिकारी की दर्दनाक मौत टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। पडोसी मुल्क पाकिस्तान की गोलावारी से अतिरिक्त जिला मजिस्ट्रेट की दर्दनाक मौत हुई है. तथा जम्मू-कश्मीर के राजौरी में पाकिस्तानी गोलाबारी में अतिरिक्त जिला विकास आयुक्त राज कुमार थप्पा की मौत हो गई। जम्मू-कश्मीर के मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला ने एक्स पर पोस्ट कर …
Read More »वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) येथील शुभांगी मनोज चौधरी (३८), कांताबाई बुधा चौधरी (६०) आणि रेखा शालिक शेंडे (४८) अशी मृत महिलांची नावे आहेत. याशिवाय एक महिला जखमी आहे. सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक महिला आणि पुरुष यासाठी जंगल परिसरात जात असतात. आज, शनिवारी सकाळच्या …
Read More »
विश्वभारत News Website