Breaking News

मोहन कारेमोरे यांच्या पत्रानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडेना आली जाग

✍️ टेकचंद्र सनोडिया शास्त्री : सह-संपादक यांची रिपोर्ट

नागपूर : राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे 2 ऑक्टोबर रोजी नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

नागपूर, उमरेड, कुही आणि मौदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या भागात दिवसभर मंत्री मुंडे दौरा करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत.

अलीकडेच अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने हा दौरा आयोजित करण्यात आल्याची चर्चा आहे.

About विश्व भारत

Check Also

भाजप आमदाराची समृद्धी महामार्गावरून नाराजी

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, रेस्टॉररन्ट्स, हॉटेल्स नसल्याने होणाऱ्या गैरसोयींबाबत या मार्गावरून प्रवास करणारे नाराजी …

महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु

महाराष्ट्र के राजस्व मंत्री बावनकुळे के प्रयास से पैदल पार पथ निर्माण शुरु टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *