Breaking News

वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

Advertisements

वर्धा : आर्वी

Advertisements

SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव खंडाते ,या 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून विक्रमी उत्पादन घेतले , याबाबत काही वेळा शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे पण नेण्यात आले , आज अनेक शेतकऱ्यांच्या नजरा याकडे वळल्या आहे , यासाठी sbi ग्राम सेवा प्रकल्पाचे समाज कार्यकर्ते , रवींद्र तांदूळकर , व मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले ,

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये …

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *