Breaking News

गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू : औरंगाबादतील घटना

Advertisements

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय.

Advertisements

श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर पडल्याने श्रेया भाजली. वाळूज परिसरातील साईनगर कमळापूर येथे ही घटना घडली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

लाखों की सागौन लकड़ी के साथ पांच लकडी तस्कर और 3 वाहन गिरफ्तार

विलासपुर। छत्तीसगढ़ के गौरेला-पेंड्रा-मरवाही (GPM) जिले में वन विभाग की टीम ने तीन अलग-अलग कार्रवाई …

पुलिस स्टेशन में झूठी शिकायत एवं झूठी FIR के खिलाफ आप क्या कर सकते है…जानिए?

नागपुर। हमारे देश में लगभग हर साल जनसंख्या बढ़ती ही जा रही है। यह संख्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *