Breaking News

परवीन बाबी, मोसमी चटर्जी, रिना रॉय, नितू कपूर ड्रिंक्स बनवायची अन् राजेश खन्ना एकाच रात्रीत…!

Advertisements

आई-वडील दिल्लीत आणि मी जुहूमध्ये राहायचो. संध्याकाळी तिथे सगळे एकत्र जमायचे. यावेळी तिथे कोणतेही प्रतिबंध किंवा औपचारिकता असा काही प्रकार नव्हता”.

Advertisements

रणजीत यांनी यावेळी अभिनेत्री कशाप्रकारे स्वयंपाक करायच्या हेदेखील सांगितलं. “रिना रॉय पराठा, मौसमी चॅटर्जी मासे, नितू कपूर भेंडी आणि परवीन बाबी ड्रिंक्स बनवायची. तिथे अशा प्रकारचं वातावरण असायचं”,असं प्रसिद्ध अभिनेता रणजित यांनी राजेश खन्नाबद्दल सांगितलं.

Advertisements

यावेळी त्यांनी खुलासा केला की, “राजेश खन्नासारखे लोक एका रात्रीत एक ते दोन बाटल्या संपवायचे”. आपण अनेकदा एकापेक्षा जास्त शिफ्ट करुन घऱी परतलो तरी अनेकदा पार्टी त्याच उत्साहात सुरु असायची असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “मी फार धन्य आहे. मला वाटतं त्या घरात पाहुण्याचं स्वागत होत होतं, त्यामागे देवाचा आशीर्वाद होता. माझ्या बंगल्यात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी पुरेशी जागा होता. तिथे तितकेच कर्मचारीही होते”.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

घरी आयकरचे छापे पडत असताना रेखा करीत होती लैंगिक कृत्य

पाटणा सोडून शेखर सुमन मुंबईत आल्यावर अवघ्या दोन आठवड्यांनी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. …

लग्न आणि मूलं नको : अभिनेत्री प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण?

बदलत्या जीवनशैलीनुसार राहणीमानात आणि नातेसंबंधातही बदल होताना दिसत आहे. लग्न उशिरा करणारी पिढी आता NO …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *