विदर्भातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी २६ मेपासून तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे.अमरावती व नागपूर विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या संपात सहभागी झाल्यामुळे मोजणी व अन्य दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी पुणे विभागातील कर्मचारी १५ मेपासून याच मागण्यांसाठी संपावर गेले असून, त्या विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. आता विदर्भातही …
Read More »३५८ पदावर नौकरी लावून देण्यासाठी लाखोंचा व्यवहार : CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले पत्र निघाल्याने बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली आहे. ‘एसआयटी’ चौकशीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार आग्रही होते, तर मुख्यमंत्र्यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी मात्र ही चौकशी लागू नये …
Read More »जानिए ऊंची किस्मत वाले धनवान महिला-पुरुषों की हस्तरेखाएं
जानिए ऊंची किस्मत वाले धनवान महिला-पुरुषों की हस्तरेखाएं टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट वाराणसी। भारतीय हस्त सामुद्रिक ज्योतिष विज्ञान के अनुसार पुरुषों का दाहिना हांथ और महिलाओं का वांया हाथ देखा जाता है.दरअसल में जीवनकाल में अत्याधिक धन लाभ का योग संकेत अपने हस्तरेखा से मुख्य रूप से जीवन, भाग्य, स्वास्थ्य, हृदय और धन संबंधी रेखाएं है। हथेली पर …
Read More »राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ : आदित्य ठाकरे का बड़ा बयान
राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ : आदित्य ठाकरे का बड़ा बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मुंबई । राज ठाकरे और उद्धव ठाकरे दोनो भाई एक साथ आने पर आदित्य ठाकरे का बड़ा बयान दिया है कि अब ‘हम खुले दिल से एक साथ हैं. राज्यसभा सांसद रामचंद्र जांगड़ा के विवादित बयान को लेकर आदित्या ठाकरे ने …
Read More »कोणत्या झाडाची पाने चघळल्याने शुगर येईल नियंत्रणात?दिसताच घ्या तोडून
मधुमेह (डायबेटिस) हा शब्द आता बहुतेक सर्वांच्या ओळखीचा झालेला आहे. डायबेटीस ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत अनेकांना डायबेटीसने ग्रासल्याचे दिसून येते.आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यांमुळे मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल, तर विविध अवयवांवर त्याचा परिणाम होतो आणि शरीरिक गुंतागुंत वाढत जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे …
Read More »नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार
शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक चिंतामण वंजारी, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव व नागपूरच्या तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना बेड्या ठोकल्यानंतर आता विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) रडारवर तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सतीश मेंढे हे भाजपाचे भंडारा …
Read More »जानिए ऐसी हस्तरेखा निशान वाले महिला-पुरुषों होते हैं भाग्यवान
जानिए ऐसी हस्तरेखा निशान वाले महिला-पुरुषों होते हैं भाग्यवान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट वाराणसी । हस्तरेखा सामुद्रिक विज्ञान के अनुसार, राजयोग (राजकीय योग) हथेली में विशेष रेखाओं और चिन्हों के संयोजन से बनता है। Navbharat Times के अनुसार, कुछ मुख्य रेखाएं जो राजयोग का संकेत देती हैं, वे हैं: अनामिका (छोटी उंगली) के पास से मस्तिष्क रेखा से …
Read More »भारत सरकार ने पाकिस्तान को किया बेनकाब : संसद सुप्रिया सुले का बयान
भारत सरकार ने पाकिस्तान को किया बेनकाब : संसद सुप्रिया सुले का बयान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। ऑल पार्टी डेलिगेशन पर सुप्रिया सुले का बड़ा बयान आया है उन्होंने कहा कि ‘भारत सरकार ने हमेशा आतंकवाद के खिलाफ पाकिस्तान को बेनकाब किया है. इसलिए भारत सरकार की तरफ से दूसरा डेलिगेशन विदेश दौरे पर जा रहा …
Read More »पडोसी मित्र मुल्क श्रीलंका मे नमक के लिए हाहाकार
पडोसी मित्र मुल्क श्रीलंका मे नमक के लिए हाहाकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। भारत का पडोसी मित्र मुल्क श्रीलंका में इस समय नमक की भारी कमी है और लोग परेशान हैं। नमक की कीमत भी काफी बढ़ गई है. भारत ने श्रीलंका को नमक की आपूर्ति करके मदद करने की कोशिश की है. विस्तार से:श्रीलंका …
Read More »कांद्या सडला : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका हा कांद्याचे कोठार समजला जातो. पण, हे कोठार आता अवकाळी पावसाने चिंब झाले आहे. शेतातील कांदा बुडाला आहे. अवघ्या सात दिवसात कांदा काढणीचे काम सुरू होणार होते. पण, पावसाने होत्याचे नव्हते केले. आष्टी तालुक्यात लहान आर्वी, आष्टी, तळेगाव या तीन गावात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. एकरी दीडशे क्विंटल त्पादन घेतले जाते. या शेतकऱ्यांसाठी हे …
Read More »
विश्वभारत News Website