Breaking News

शेतकऱ्यांसाठी खुशखबर,’या’ योजनेला मुदतवाढ

Advertisements

दिल्ली : सर्व राज्यांच्या मागणीनुसार पीएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, याकरीता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.ज्या राज्यांची माहिती अद्ययावत असून त्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत केंद्राला पाठवावी. तर उर्वरित राज्यांनी या कामास प्राधान्य देऊन 25 सप्टेंबरपर्यंत माहिती संकलीत करुन या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ठ करुन 30 सप्टेंबरपर्यंत योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिल्या.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतकऱ्यांची पीक विम्यात फसवणूक केल्यास कारवाई

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत सन 2022-23 अंतर्गत सहभागी शेतकर्‍यांच्या नोंदीचे प्रमाणिकरण करून योजनेत …

सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट! अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका

औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अजिठा, अनाड गावासह परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात शेतकऱ्यांचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *