Breaking News

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण मंत्री केसरकरांचे मोठे वक्तव्य

विश्व भारत ऑनलाईन :
पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली. मराठी व्यापक हित चळवळीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आणि पटसंख्या सक्तीच्या तडाख्यातून मराठी शाळा वाचवा, असे आवाहन केले. या शाळा बंद पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध शब्दांत घोषणा करण्याची मागणीही त्यांनी केली.

About विश्व भारत

Check Also

विज्ञान प्रदर्शनी मे छिन्दवाड़ा को प्रदेश में प्रथम स्थान प्राप्त

विज्ञान प्रदर्शनी मे छिन्दवाड़ा को प्रदेश में प्रथम स्थान प्राप्त टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार

सबको शिक्षा ही हमारा विकास मंत्र! मुख्यमंत्री डॉ. यादव के उदगार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *