Breaking News

कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षण मंत्री केसरकरांचे मोठे वक्तव्य

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Advertisements

कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली. मराठी व्यापक हित चळवळीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आणि पटसंख्या सक्तीच्या तडाख्यातून मराठी शाळा वाचवा, असे आवाहन केले. या शाळा बंद पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध शब्दांत घोषणा करण्याची मागणीही त्यांनी केली.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर देंगे ध्यान

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर ध्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *