वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 जणांचा मृत्यू झाला होता.

About Vishwbharat

Check Also

नागपूर हायकोर्टातील न्यायमूर्ती नितीन सांबरें यांची दिल्लीत बदली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली करण्यासाठी …

RBI की बड़ी घोषणा : मार्केट में जल्द आएंगे 20 के नए नोट

RBI की बड़ी घोषणा : मार्केट में जल्द आएंगे 20 के नए नोट टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *