Breaking News

वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

Advertisements

पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वयोवृद्धों के लिए वरिष्ठ नागरिक कार्ड जरुरी है : किराए में छूट, मुफ्त इलाज सहित मिलेंगे अनेक फायदे

नई दिल्ली । केंद्रीय सरकार द्धारा प्रदत्त योजना के अनुसार वरिष्ठ नागरिक कार्ड के अनेक …

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *