Breaking News

वीज कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

Advertisements

पाटणा : बिहारमधील आठ जिल्ह्यांत वादळ व पाऊस पडल्यामुळे वीज पडल्याने 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी घडली.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण्यात पाच, पूर्व चंपारणमध्ये चार, समस्तीपूर तसेच कटिहारमध्ये प्रत्येकी तीन, पुरी, मधेपुरा आणि अन्य एका ठिकाणी प्रत्येकी दोन, तर पश्चिम चंपारण जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. उल्लेखनीय आहे की 25 जून रोजी बिहारमध्ये वीज कोसळल्याने 96 जणांचा मृत्यू झाला होता.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

YouTube Social Media Portal Leads the Way in News Dissemination Services

YouTube Social Media Portal Leads the Way in News Dissemination Services YouTube Social Media Portal …

राजधानी दिल्ली में बिना कनेक्शन के मिलेगा LPG सिलेंडर

राजधानी दिल्ली में बिना कनेक्शन के मिलेगा LPG सिलेंडर   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *