राज्यातील ५४ शहरांमध्ये बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींना जन्म दाखले देण्यात आले असून या सर्व प्रकरणांची चौकशी करून संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरूवारी अंजनगाव सुर्जी येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत महाराष्ट्रात २.२३ लाख बांगलादेशी …
Read More »किस विटामिन की कमी से दिमाग में गंदे ख्याल आते हैं?
किस विटामिन की कमी से दिमाग में गंदे ख्याल आते हैं? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे प्रतिभागियों के लिए जनरल नॉलेज से प्रश्न हमेशा से ही महत्वपूर्ण रहे हैं. ऐसे में GK के सवालों को याद करने का सबसे बेहतर माध्यम क्विज को कहा जा रहा है. आज हम आपके लिए Quiz …
Read More »पेड़ गिरने से आकर युवती की मौत : दूसरी की हालत गंभीर
पेड़ गिरने से आकर युवती की मौत : दूसरी की हालत गंभीर टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार। उत्तराखंड में हरिद्वार के बीएचईएल क्षेत्र में गिरे एक विशाल पेड़ के नीचे दब जाने से एक युवती की मौत हो गई, जबकि उसकी बहन गंभीर रूप से घायल हो गई. पुलिस ने मंगलवार को ये जानकारी दी है. रानीपुर कोतवाली के …
Read More »महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मौदा तालुक्यातील माथनी रेती डेपोत भ्रष्टाचार : एसडीओ, तहसीलदारांचे दुर्लक्ष
राज्य सरकारने रेतीच्या धोरणात बदल केला आहे. नागपूर जिल्ह्यातील 39 घाटांसाठी 11 डेपो तयार करण्यात आले होते. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून बंद असलेले रेतीघाट पुन्हा सुरू झाले होते. मौदा तालुक्यातील माथनी रेती घाटात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी दोषी असल्याचा आरोप होत आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातच रेतीचा गोरखधंदा …
Read More »‘पीडब्लूडी’ कंत्राटदारांचे कामबंद : पालकमंत्री बावनकुळे काढणार मार्ग!
मागील दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेतून मिळालेले काम केल्यावरही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (पीडब्लूडी) कंत्राटदारांची देयके दिली जात नाही. त्याविरोधात बुधवारपासून (५ फेब्रुवारी २०२५) नागपुरातील रवीभवन येथील मंत्र्यांच्या शासकीय बंगले, शासकीय कार्यालयांच्या कामांसह रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचीही कामे बंद केली आहेत. नागपूर काॅन्ट्रॅक्टर असोसिएशकडून मंगळवारी (४ फेब्रुवारी २०२५) या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मंगळवारी पीडब्लूडीच्या मुख्य अभियंता कार्यालयात आंदोलनाची नोटीस देण्यात …
Read More »मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई
रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना वारंवार बसत असतो. कधी भाडे नाकारणे तर कधी मीटर न टाकता सरसकट भाडे आकारणे अशी प्रकरणे नेहमीच घडत असतात. नवी मुंबई उप प्रादेशिक कार्यालयाकडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत एकूण १८८१ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे, घणसोली, वाशी, नेरुळ, इत्यादी ठिकाणी रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो. रिक्षा चालकांच्या मनमानी आणि आडमुठे पणामुळे …
Read More »अजित पवार गटात वादळ : जिल्हाध्यक्षांचा राजीनामा…!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे खापर जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांच्यावर फोडत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दुसरीकडे त्यांना अगोदरच निष्काशित करण्यात आल्याचे सांगून हे त्यांचे राजीनामा नाट्य असल्याचा पलटवार जिल्हाध्यक्ष नाझेर काझी व त्यांच्या समर्थकानी केला आहे. अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे …
Read More »केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी के पास नहीं रहे बड़े हाइवे प्रोजेक्ट
केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी के पास नहीं रहे बड़े हाइवे प्रोजेक्ट टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी को हाइवे-मैन ऑफ इंडिया कहा जाता है। उनकी अगुवाई में देश में सड़कों का जाल बिछ रहा है। लेकिन अब उनकी पावर सीमित हो गई है। उनके पास बड़े हाइवे प्रोजेक्ट मंजूर करने …
Read More »किसान विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार!
कोरोना महामारी तथा टाळेबंदी काळात संपूर्ण देशातील ठप्प झालेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने विशेषतः शेतकऱ्यांचा शेतीमाल लांब पल्ल्याच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. परंतु नंतर कोणतेही कारण न देता बंद झालेली ही किसान रेल्वे आता पुन्हा सुरू होण्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून हालचाली होत आहेत. याबाबत …
Read More »मीडिया और राजनीति का गठजोड़: लोकतंत्र के लिए वरदान या अभिशाप?
मीडिया और राजनीति का गठजोड़: लोकतंत्र के लिए वरदान या अभिशाप? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नई दिल्ली। लोकतंत्र में मीडिया को भारतीय संविधान अनुच्छेद के चौथे स्तंभ के रूप में देखा जाता है, जिसका मुख्य कार्य जनता तक निष्पक्ष जानकारी पहुँचाना और सत्ता पर निगरानी रखना है। किंतु जब मीडिया और राजनीति के बीच अत्यधिक घनिष्ठता बढ़ जाती …
Read More »
विश्वभारत News Website