Breaking News

रेल्वे/बस/प्रवास

37 जणांचा वाचला जीव : एसटी ड्रायवरला सलाम

चालकाला ब्रेक फेल झाल्याची बाब लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवासी सुखावले. बुलढाण्याच्या खामगाव वरून सप्तश्रुंगी गडाकडे जाणारी बस मलकापूर येथे आली. या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. या बसमध्ये 37 प्रवासी प्रवास करीत होते. ब्रेक फेल झाल्याचे चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आले. बस सुरु असताना ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या …

Read More »

नागपूर-अमरावती, वर्धा, भंडारा रोडवरील टोलनाके बंद करा

मनसे नेते अमित राज ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार ते अहमदनगर आणि शिर्डीला गेले होते. समृद्धी महामार्गावरून नाशिककडे परतत असताना सिन्नर तालुक्यातील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची कार कर्मचाऱ्यांनी अडवली. त्यानंतर मनसेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली होती. तर, विदर्भातील काही टोलनाकेही बंद करा, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता यावर अमित ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. अमित …

Read More »

तपासाविना ट्रॅव्हल्सला पीयुसी : ‘रॉयल’ सेंटरचा परवाना रद्द‎ : समृद्धी अपघात प्रकरण

समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सची पीयुसी अपघातानंतर काढण्यात ‎आली होती.ही बाब तपासादरम्यान‎ उघडकीस आली होती. या प्रकरणात पीयूसी देणाऱ्या रॉयल पीयुसी सेंटरचा परवाना‎ उपप्रादेशिक परिवहन विभागाने अखेर रद्द केला ‎आहे. इतकेच नव्हे तर ट्रॅव्हल्स मालक‎ महिलेच्या पोलिस उपनिरिक्षक‎ पतीचा जबाबही या प्रकरणात नोंदवण्यात आला ‎आहे. नागपूर येथून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ‎ ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २९ बीई १८१९ चा समृद्धी महामार्गावर …

Read More »

नागपूर-मुंबई ‘समृद्धी’ ठरतोय मृत्यूचा मार्ग!उपाययोजना कमी, जाहिरात जास्त : मोकाट जनावरांचा वावर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्‍ट्र समृद्धी महामार्गाच्‍या नागपूर ते शिर्डी या टप्‍प्‍याचे चार महिन्यापूर्वी लोकार्पण झाले. आतापर्यंत या महामार्गावर नऊशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि ३५च्‍या वर प्रवाशांना प्राण गमवावे लागले. आज शनिवारी नागपूर मार्गे निघालेल्या खासगी बसला बुलढाणा जवळील समृद्धी महामार्गवर अपघात झाला. यात 25 प्रवासी मृत्यूमुखी पडले. त्यामुळे समृद्धी नव्हे तर हा मृत्यूचा मार्ग आहे का? असा प्रश्न आहे. …

Read More »

सडक-मार्ग निर्माण एवं विकास मामले मे भारत दुनिया मे सबसे अग्रगण्य: केंद्रीय मंत्री गडकरी का अभिकथन

नई दिल्ली : भारत अब अमेरिका के बाद विश्व का दूसरा सबसे बड़ा रोड नेटवर्क वाला देश बन गया है. भारत ने विरोधी मुल्क चीन को इस रिकॉर्ड में मात देते हुए उसका दूसरे नंबर का खिताब छीन लिया है. सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने गत मंगलवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात की जानकारी दी है. उन्होंने …

Read More »

महाराष्ट्र में गणपति उत्सव पर रेलवे चलाएगा 156 स्पेशल ट्रेनें, पुरी लिस्ट देखे…!

महाराष्ट्र के हर कोने में गणपति उत्सव खूब धूमधाम से मनाया जाता है. उत्सव के दौरान दूर-दूर से श्रद्धालु मुंबई आते हैं. ज्यादातर लोगों के लिए मुंबई आने का सबसे आसान जरिया ट्रेनें होती हैं. ऐसे में इस दौरान ट्रेनों में भी यात्रियों की भीड़ कई गुना बढ़ जाती है. इस बार के गणपति उत्सव में सिर्फ दो महीने का …

Read More »

अमरावतीजवळ हटिया एक्सप्रेस 5 तास एकाच ठिकाणी का थांबली?अन्य ट्रेन्सवर परिणाम

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी …

Read More »

ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचाली : रेल्वेत लवकरच बंपर भरती

रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या अधिक वेळ(ओव्हर टाइम)चा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत …

Read More »

नागपूर मार्गे गुजरातला जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्या रद्द : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ

अरबी समद्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं …

Read More »

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला …

Read More »