हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे चार महिन्यापूर्वी लोकार्पण झाले. आतापर्यंत या महामार्गावर नऊशेहून अधिक अपघात झाले आहेत आणि ३५च्या वर प्रवाशांना प्राण गमवावे लागले. आज शनिवारी नागपूर मार्गे निघालेल्या खासगी बसला बुलढाणा जवळील समृद्धी महामार्गवर अपघात झाला. यात 25 प्रवासी मृत्यूमुखी पडले. त्यामुळे समृद्धी नव्हे तर हा मृत्यूचा मार्ग आहे का? असा प्रश्न आहे. …
Read More »सडक-मार्ग निर्माण एवं विकास मामले मे भारत दुनिया मे सबसे अग्रगण्य: केंद्रीय मंत्री गडकरी का अभिकथन
नई दिल्ली : भारत अब अमेरिका के बाद विश्व का दूसरा सबसे बड़ा रोड नेटवर्क वाला देश बन गया है. भारत ने विरोधी मुल्क चीन को इस रिकॉर्ड में मात देते हुए उसका दूसरे नंबर का खिताब छीन लिया है. सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने गत मंगलवार को एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात की जानकारी दी है. उन्होंने …
Read More »महाराष्ट्र में गणपति उत्सव पर रेलवे चलाएगा 156 स्पेशल ट्रेनें, पुरी लिस्ट देखे…!
महाराष्ट्र के हर कोने में गणपति उत्सव खूब धूमधाम से मनाया जाता है. उत्सव के दौरान दूर-दूर से श्रद्धालु मुंबई आते हैं. ज्यादातर लोगों के लिए मुंबई आने का सबसे आसान जरिया ट्रेनें होती हैं. ऐसे में इस दौरान ट्रेनों में भी यात्रियों की भीड़ कई गुना बढ़ जाती है. इस बार के गणपति उत्सव में सिर्फ दो महीने का …
Read More »अमरावतीजवळ हटिया एक्सप्रेस 5 तास एकाच ठिकाणी का थांबली?अन्य ट्रेन्सवर परिणाम
नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी …
Read More »ओडिसा रेल्वे अपघातानंतर हालचाली : रेल्वेत लवकरच बंपर भरती
रेल्वे बोर्डाने त्यांच्या सर्व विभागांना सुरक्षा श्रेणीतील पदोन्नतीसाठी रिक्त जागा भरण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणर आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर रेल्वेतील रिक्त जागांवर पदभरती तसेच कर्मचाऱ्यांवर सातत्याने येणाऱ्या कामाच्या अधिक वेळ(ओव्हर टाइम)चा तणाव हे सर्व मुद्दे चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू बनले आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वेने भरतीबाबत …
Read More »नागपूर मार्गे गुजरातला जाणाऱ्या ६७ रेल्वे गाड्या रद्द : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ
अरबी समद्र बिपरजॉय चक्रीवादळामुळे उधाणला आहे. चक्रीवादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकलं आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून ६७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे मंत्रालयाने वॉर रुमही स्थापन केली आहे. ANI ने याबाबतचं वृत्त दिलं …
Read More »एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला …
Read More »बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर
ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने के बाद पटरी से उतर गए। अधिकारियों ने यह जानकारी दी। उन्होंने बताया कि हादसा शाम सात बजकर करीब 20 मिनट पर हुआ। उडीसा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के छह से सात डिब्बे पटरी से उतरने के बाद दूसरी ट्रैक पर …
Read More »20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !
ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी के अनुसार इस हादसे में 300 लोगों की मौत हो गई है. 1000 से ज्यादा लोग घायल हो गए हैं. यह ट्रेन पश्चिम बंगाल में कोलकाता के हावड़ा स्टेशन से तमिलनाडु के चेन्नई तक चलती है. शुक्रवार शाम बहनागा रेलवे स्टेशन के पास टक्कर हुई …
Read More »जीव तर गेले, आता चौकशी करून काय उपयोग?ओडिसा रेल्वे अपघात
बालासोर येथील घटनास्थळाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. रेल्वेमंत्री यांनी सांगितले की, ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हा मोठा अपघात आहे. आम्ही सर्व दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो. काल रात्रीपासून रेल्वेचे पथक, एनडीआरएफ, एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या दु:खात सहभागी आहे. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल. ओडिशात तीन रेल्वेच्या धडकेत किमान …
Read More »
विश्वभारत News Website