Breaking News

अमरावतीजवळ हटिया एक्सप्रेस 5 तास एकाच ठिकाणी का थांबली?अन्य ट्रेन्सवर परिणाम

Advertisements

नागपूर-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. हटिया-पुणे एक्सप्रेसच्या डब्याचे चाक जाम झाल्यामुळे ही गाडी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे ते मालखेड दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी उभी होती.

Advertisements

रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तब्बल साडेपाच तासांनंतर या गाडीचे अर्धे डबे बडनेरा रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. यामुळे विदर्भ एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर, आझाद हिंद, शालीमार एक्सप्रेस आणि इतरही प्रवासी गाड्या मेन लाईनवर उभ्या आहेत. प्रवाशांना या घटनेमुळे भर उन्हात गरमीमुळे प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. गाडीचं चाक नेमकं कशामुळे जाम झाले,याबाबत अजून माहिती मिळू शकलेले नाही.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *