Breaking News

मुंबई

धान खरेदीला केंद्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत गहू खरेदीला एक महिन्याची मुदतवाढ केंद्र शासनाच्या विकेंद्रित खरेदी योजनेअंतर्गत राज्यातील रबी हंगामातील गव्हाची खरेदी केली जात आहे. सदर खरेदीला एक महिना मुदतवाढ देण्याची राज्य शासनाने केलेली मागणी केंद्राकडून मंजूर करण्यात आलेली आहे.  यांत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.  मुंबई : विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धान …

Read More »

मुख्य सचिव संजय कुमार यांनी स्वीकारला पदभार

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून आज पदभार स्विकारला. यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी उपस्थित राहून नवनियुक्त मुख्य सचिवांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. मुख्य सचिव संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या 1984 च्या तुकडीचे असून आतापर्यंतच्या 36 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पदांवर काम केले …

Read More »

शिवभोजन योजना गरिबांसाठी वरदान: मुख्यमंत्री

मुंबई : गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत १ कोटी ८७० थाळ्यांचा गरजूंनी लाभ घेतला आहे. या थाळीने गरीब, गरजूंना मोठा दिलासा दिला असून त्यांच्यासाठी ही योजना वरदान ठरत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.                    …

Read More »

वाढत्या बिलांसंबंधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ‘हे’ आदेश

जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. मुंबई : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब …

Read More »

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मिशन बिगिन अगेनह्णमधील सवलती कायम ठेवत मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निबंर्धांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. मुंबई : राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन [corona diesese lockdown] …

Read More »

येत्या सोमवारपासून प्रदेश काँग्रेसचे राज्यभर आंदोलन…कारण

मुंबई : मागील 7 जूनपासून देशभरात सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस येत्या सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कॉंग्रेसच्या वतीने आज राज्यभरात ‘शहिदों को सलाम दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील कार्यक्रमात सहभागी होऊन चीन सीमेवर शहीद झालेल्या वीर …

Read More »

कृषिदिनी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार 

मुंबई : राज्यात कृषि दिनानिमित्त ह्यकृषी संजीवनी सप्ताहह्ण साजरा करण्यात येणार असून या काळात कृषिमंत्र्यांसह अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील. पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करीत १ ते ७ जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.  …

Read More »

मूर्तीची उंची नव्हे, भक्ती महत्त्वाची : मुख्यमंत्री 

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ cm udhhav thakare] यांनी केले आहे.                          …

Read More »

राज्यात ५ लाख ९१ हजार व्यक्ती क्वारंटाईन : गृहमंत्री 

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ३५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ५ लाख ९१ हजार व्यक्तींना कॉरंटाईन  करण्यात आले आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.                                                …

Read More »

राज्यात ॲण्टीजेनपाठोपाठ अँटी बॉडीज् चाचण्या: आरोग्यमंत्री 

मुंबई : राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे.                                                                  रुग्णवाहिकांच्या माध्यमातून …

Read More »