Breaking News

मुंबई

मेळघाटमधील रेल्वेप्रकल्पांसंबंधी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते …

Read More »

ग्रामपंचायतीवर प्रशासकासंबंधी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवगार्साठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या …

Read More »

वीज थकबाकीबाबत ऊर्जामंत्र्यांचा ‘हा’ निर्णय

मुंबई : जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिली.                  …

Read More »

बकरी ईद साधेपणाने साजरी करा : मुख्यमंत्री 

मुंबई  : सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत. गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मीयांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईददेखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. बकरी ईद संदर्भात आज …

Read More »

पदोन्नतीसंदर्भात राखीव प्रवर्ग बिंदूनामावली अंमलात आणा

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरती आणि पदोन्नतीकरीता असलेल्या 100 पदांच्या बिंदूनामावलीत एससी, एसटी, विजभज, ओबीसी, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक या संवर्गावरील अन्याय दूर व्हावा तसेच या संदर्भातील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, निर्णयप्रक्रिया राबविताना कोणावरही अन्याय होऊ नये अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या .                    …

Read More »

दहावी, बारावीचा निकाल ‘या’ दिवशी

मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना संसर्ग लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या गुणांची सरासरी काढून गुण देण्यात …

Read More »

व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ नाव आता कौशल्य विकास परीक्षा मंडळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नाव आता “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ असे करण्यात आले आहे. राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्यामाध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करुन त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे …

Read More »

महावितरणच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना अधिकार देणार : ऊर्जामंत्री 

मुंबई : गेल्या सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या आणि अधिकाराविना काम करू न शकलेल्या महावितरणचे प्रादेशिक कार्यालय असलेल्या सहव्यवस्थापकीय संचालक कार्यालयांचे बळकटीकरण करण्यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.                                                    …

Read More »

विनोदी अभिनेते जगदीप यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटांतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांचे बुधवारी रात्री निधन झाले. वयाच्या 81वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेता जावेद तसेच नावेद जाफरी यांचे ते वडिल होत. ‘शोले’मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले (1975), ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना (1994), एजन्ट विनोद, पुराना मंदिर, कुर्बानी, शहंनशाह, बाँबे टू गोवा, चायना गेट अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या …

Read More »

काटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन

मुंबई/नागपूर : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची [women batalian] स्थापना करण्याचा निर्णय …

Read More »