Breaking News

केदार करणार मध्यस्थी : पटोले-थोरात वाद, पटोलेंची भूमिका अयोग्य!

Advertisements

राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे संकेत केदार यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना दिले.

Advertisements

काय आहे प्रकरण?

Advertisements

नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सीएम एकनाथ शिंदे के रोड शो में उद्धव गुट के समर्थकों ने लगाए नारे?CM ने यूं दिया जवाब

सीएम एकनाथ शिंदे के रोड शो में उद्धव गुट के समर्थकों ने लगाए नारे?CM ने …

लोकसभा चुनाव के बीच विपक्ष के ‘इंडिया’ गठबंधन पर बार-बार क्यों बदल रहे हैं ममता बनर्जी के सुर

लोकसभा चुनाव के बीच विपक्ष के ‘इंडिया’ गठबंधन पर बार-बार क्यों बदल रहे हैं ममता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *