Breaking News

राष्ट्रवादीने महाराष्ट्र लुटून खाल्ला, उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री – तानाजी सावंत यांची टीका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला, असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला तसेच उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीवालेच सरकार चालवीत होते, असेही सावंत म्हणाले. उस्मानाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या हिंदूगर्जना मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली.

Advertisements

सावंत यांची जीभ घसरली

‘ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिलीत. ते आम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता. शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा प्रश्नही तानाजी सावंत यांनी विचारला.’

Advertisements

About विश्व भारत

Check Also

100 यूनिट्स तक बिजली बिल माफ और 200 यूनिट तक आधा बिल: पूर्व PM कमलनाथ का आश्वासन

भोपाल।कांग्रेस की सरकार आने पर 100 यूनिट बिजली माफ की आयेगी और 200 यूनिट तक …

राज्यात लोकसभेची पोटनिवडणूक कधी? दोन जागा रिक्त

माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यापाठोपाठ चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *