छळतो किती मज किनारा
पिळतो हृदय हा किनारा
पाऊल टाकू कुठे मी?
खुणावतो कसा वेडा किनारा
ओंजळीत माझ्या चंद्र लपलेला
भेट ती स्मरतो किनारा
कैफियत सांगणं कुणा कुणा
झाला फितूर दर्दी किनारा
काव्यरचना
पारिजात
नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज …
महाकुंभ येथील संगम घाटावर बुधवारी पहाटे संगम येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने या पवित्र सोहळ्याला …