Breaking News

चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा

 

वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये दोहा वर पीक घेणाऱ्या लाभार्थ्यांसोबत बैठक घेण्यात आली . व महत्व पटवून देण्यात आले . यामध्ये कोव्हीड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदूळकर ,व मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले.

About Vishwbharat

Check Also

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार : परिसरात दहशत

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा (माल)च्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार झाल्या. मेंढा (माल) …

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *