Breaking News

चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा

Advertisements

 

Advertisements

वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला .यामध्ये दोहा वर पीक घेणाऱ्या लाभार्थ्यांसोबत बैठक घेण्यात आली . व महत्व पटवून देण्यात आले . यामध्ये कोव्हीड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.याकरिता समाज कार्यकर्ते श्री रवींद्र तांदूळकर ,व मंगेश पांडे यांनी परिश्रम घेतले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

विदर्भातील सर्व बार बंद होणार? : मद्यप्रेमींची चिंता वाढली

शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून त्याविरोधात लढा देण्याचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *