Breaking News

विश्व भारत

जिला भाजपा कार्यालय में मनाया गया राष्ट्रीय किसान दिवस

जिला भाजपा कार्यालय में मनाया गया राष्ट्रीय किसान दिवस टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   छिन्दवाडा। जिले के 2 लाख 40 हजार किसानों को 12 हजार रूपये प्रतिवर्ष किसान सम्मान निधि प्राप्त हो रही है: शेषराव यादव जिलाध्यक्ष शेषराव यादव ने मिठाई खिलाकर किसानों को दी बधाई छिंदवाड़ा मे पूर्व प्रधानमंत्री स्व. चौधरी चरणसिंह को किसानों के मसीहा के रूप …

Read More »

माथे पर तिलक लगाने का वैज्ञानिक महत्व

माथे पर तिलक लगाने का वैज्ञानिक महत्व टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   वाराणासी। भारतीय वैदिक सनातन परंपरा के अनुसार माथे पर तिलक लगाना सम्मान का सूचक भी माना जाता है। माना जाता है कि माथे पर तिलक लगाने से सकारात्मकता ऊर्जा आती है और कुंडली में मौजूद उग्र ग्रह शांत होते हैं। तिलक हिन्दू संस्कृति का एक अभिन्न अंग …

Read More »

सेक्समुळे खरंच चांगली झोप लागते का? डॉक्टर काय म्हणतात

अनेकांना झोपेसंबंधित समस्या जाणवत असतील. अशा वेळी तुम्ही मेलाटोनिनपासून ते ध्यानापर्यंत अनेक उपाय करूनही पाहिले असतील. पण, हे उपाय करूनही झोपेसंबंधित समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही. याच समस्येबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना रिलेशनशिप काऊन्सिलर व सायकोलॉजिस्ट शिवानी मिसरी साधू यांनी एक वेगळे मत मांडले आहे. लैंगिक उत्तेजनामुळे झोपेच्या चांगल्या गुणवत्तेस प्रोत्साहन मिळू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.   लैंगिक संबंधांदरम्यान …

Read More »

नागपुरात उड्डाण पूल कोसळला : वाहनांच्या रांगाच रांगा

नागपूर- चंद्रपूर आणि नागपूर-वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. वर्धा रोड आणि बुटीबोरी एमआयडीसीकडे जाणाऱ्या चौकात राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल उभारण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उड्डाण पूल १७ जून २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुला केला. आता तीन वर्षांत या …

Read More »

वनाधिकाऱ्याने मागितली २० लाखांची लाच

जमीन प्रकरणात बाजूने निकाल देण्यासाठी २० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवीचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याच्यासह दोघांवर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचेच्या रकमेचा १० लाखांचा पहिला हफ्ता घेण्यासाठी ते दोघे वसईत आले होते. मात्र सापळ्याची कुणकूण लागताच ते पसार झाले.   तक्रारदार यांच्या मालकीची ७ गुंठे जागा वसईतील सासूपाडा येथे आहे. २००७ मध्ये संजय गांधी …

Read More »

नीतीश सरकार बीजेपी के हाथों की कठपुतली

नीतीश सरकार बीजेपी के हाथों की कठपुतली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट पटना। बिहार सरकार की स्थिति क्या है? यह किसी से भी होटल नहीं है। बीजेपी नीतीश सरकार को अपनी कठपुतली बनाना चाहती है। आपकी हर समस्या का निदान इंडिया अलायंस की सरकार। बी.पी. का पेपर लाइक हो जाता है। युवा शेयर बाजार है। इस पर सरकार का ध्यान …

Read More »

अब्दुल सत्तारांच्या जमीन घोटाळ्याची चौकशी : मंत्री संजय शिरसाठ यांचे संकेत

पुढील काही दिवसात जमीन हडप करण्याचे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला आहे. त्याच बरोबर गेल्या सहा महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचे पुन्हा नव्याने नियोजन केले जाईल. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात या अनुषंगाने बैठक घेतली जाईल, असे शिरसाट यांनी आहे. त्यांच्या बोलण्याचा रोख माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे होता. त्यामुळे पालकमंत्री म्हणून काम करणाऱ्या अब्दुल सत्तार …

Read More »

‘पीडब्लूडी’मधील कंत्राटदारांची ४० हजार कोटींचे बील थकीत : शिंदे सरकारने केला ‘गेम’

मागील दोन वर्षांत बांधकाम खात्याने केलेल्या कामांची सरासरी ४० हजार कोटींची देयके थकीत असताना नागपूर हिवाळी अधिवेशनात या खात्यासाठी पुरवणी मागण्यांमधून केवळ १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून रस्ते, पूल, विविध कार्यालयांच्या इमारतींसह तत्सम कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून केली जातात. अत्यंत महत्त्वाचे खाते अशी याची ओळख आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महायुतीच्या सरकारच्या काळात या खात्याची …

Read More »

वाढदिवसाला आईने मोबाईल न दिल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

वाढदिवसाला आईने नवीन भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून गच्चीवर जाउन गळफास लावून घेत त्यांने जीवनच संपवून टाकले. ही घटना सांगलीतील मिरजेत घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर मुलघा एका खासगी शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. शाळेत शिक्षण घेत असतानाच त्यांने मैदानावर फुटबॉलमध्येही चांगली चमक दाखवली होती. दोन दिवसापुर्वी त्याचा वाढदिवसही आईने मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. या वाढदिवसाला …

Read More »

राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री आणि वाहतुकीस बंदी

दर आवाक्यात ठेवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारने राज्याबाहेर कांदा, बटाटा विक्री, वाहतुकीस बंदी घातली आहे. बंगालच्या या भूमिकेमुळे बिहार, झारखंड, ओडिशात बटाट्याच्या दरात प्रति किलो दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरवाढीमुळे आणि थेट संसदेत हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे ऐन थंडीत बटाट्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.   उत्तर प्रदेश नंतर पश्चिम बंगाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे बटाटा उत्पादक राज्य आहे. बंगालमध्ये बटाट्याचे दर …

Read More »