Breaking News

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबरला राज्यव्यापी रॅलीचे आयोजन केले आहे.

Advertisements

तसेच सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास 17 लाख कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत आहेत.राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास आघाडी सरकारने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, अशी महासंघाची मागणी आहे. महाराष्ट्रात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे. अशा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रमाण सुमारे ४० टक्के आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विकास कार्यों से भ्रष्टाचार अलग कर दें,तो सपने हो सकते हैं साकार!

रायपुर । बीकेएस रे, पूर्व अपर मुख्य सचिव, रायपुर. छत्तीसगढ़ के सामने सबसे बड़ी समस्या …

गडचिरोली के सिरोंचा-आलापल्ली मार्ग के खस्ताहाल से जनता परेशान

नागपुर संभाग के गडचिरोली जिला अंतर्गत सिंरोंचा से आलापल्ली तक 100 किलोमीटर महामार्ग पूरी तरह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *