Breaking News

आजपासून राज्यातील 7/12 उतारे बंद : शेतकरी अडचणीत

Advertisements

१९ जुलै ते २२ जुलै दरम्यान भूमी अभिलेख विभागीय ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार असल्याने भूमी अभिलेख विभागाचे सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसाच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रक, फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येणार नाहीत अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयकानी दिली. सध्या ई-पीक पाहणी, खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे १९ जुलैपूर्वीच काढावीत. जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही. २३ जुलैपासून सर्व पोर्टल पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *