Breaking News

शैक्षणिक

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुंना राज्यपालांनी केले निलंबित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी निलंबित केले आहे. कुलगुरू डॉ. चौधरी यांच्याविरोधात राज्यपाल कार्यालयाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. राज्यपालांनी या तक्रारींवर बाजू मांडण्यासाठी बुधवार २१ फेब्रुवारीला कुलगुरूंना बोलावले होते. मात्र, डॉ. चौधरींच्या उत्तराने राज्यपाल कार्यालयाचे समाधान न झाल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे. कुलगुरू पदाचा प्रभार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू …

Read More »

सरकारी नोकरी पाहिजे? ना परीक्षा ना मुलाखत

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही एक मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. विशेष म्हणजे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इंडिया पोस्टने …

Read More »

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला नोटीस बजावत चार आठवड्यात राज्य शासनाला याबाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारा दाखल याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात …

Read More »

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर देंगे ध्यान

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर ध्यान देंगे टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट मोड 9822550220 ” वर्तमान परिवेश में मानव समाज में नैतिक मूल्यों का पतन, मानसिक पतन होता दिखाई दे रहा है? मानसिक-शारीरिक और नैतिक मूल्यों का पतन इसलिए हो रहा है क्योंकि आज का इंसान अपने वास्तविक स्वधर्म और कर्तव्यों को …

Read More »

निव्वळ चर्चा आणि आरोप : तलाठी भरती रद्द केल्यास चुकीचा संदेश जाणार

तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे. गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले आहे. तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत. राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तलाठी भरती घोळ झाल्याचा पुरावा असल्यास द्यावा, असे …

Read More »

तलाठी भरती परीक्षा रद्द होणार?देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप …

Read More »

तलाठी भरती पेपर फूटण्याचे केंद्र नागपूर की संभाजीनगर?वाचा

तलाठी भरती परीक्षेत थेट परीक्षा केंद्रामध्ये उत्तरे पुरवणाऱ्या एका आरोपीला संभाजीनगर येथील चिकलठाणातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थी उत्तरे पुरवताना पोलिसांनी अटक केली होती. यावेळी थेट नागपूरच्या एका परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे समजते. आता संभाजीनगर एमआयडीसी पोलिसांनी परीक्षेतील गैरप्रकाराचे आरोपपत्र राज्य परीक्षा समन्वयक विभागाला सोपवले आहे. आरोपपत्रानुसार नागपूरमधून प्रश्नपत्रिका भ्रमणध्वनीद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे तलाठी भरतीचा पेपर …

Read More »

MP में छात्रों को माफी के लिए शिवराज सिंह चौहान ने मुख्य न्यायाधीश से किया अनुरोध

मध्य प्रदेश में छात्रों को माफी के लिए शिवराज सिंह चौहान ने मुख्य न्यायाधीश से किया अनुरोध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भोपाल ।मध्य प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने छात्रों से जुड़े एक मामले में मध्य प्रदेश हाई कोर्ट के मुख्य न्यायाधीश को एक अनुरोध पत्र लिखा है। जानकारी के अनुसार पिछले दिनों ट्रेन में दिल्ली से …

Read More »

राज्यातील लाखाे शिक्षक जाणार सामूहिक रजेवर

राज्य शासन शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादत असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंदाेलन संपुर्ण राज्यात छेडणार आहे. प्रमोद तौनकर (शिक्षक समिती, जिल्हाध्यक्ष) आणि जोतिराम पाटील (शिक्षक समिती) म्हणाले शिक्षक भरती करण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत. शिक्षक कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे शिक्षकांची अपूरी संख्या भरली पाहिजे. त्यातच शिक्षकांनी वृक्षाराेपण करणे, मतदार नाेंदणी …

Read More »

नागपुरात पुस्तक व्यावसायिकाची 1 कोटीची फसवणूक : गुन्हा दाखल

नागपुरातील एका पुस्तक व्यावसायिकाची मुंबई व नवामोंढा येथील पाच जणांनी 1 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याने खळबळ उडाली आहे. यात गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला गोविंद बालाजी कोंडावार (24), सुप्रिया बालाजी कोंडावार (50), बालाजी कोंडावार (55 तिघेही रा. कोंडावार बुक्स हाऊस, बालाजी मंदिर समोर, नवामोंढा) आणि सुशील अंबिकाप्रसाद दुबे (43), प्रियम्बडा सुशील दुबे (दोघेही रा. ए / 307 चितौडगड बिल्डींग, अंबे …

Read More »