मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काही तासांमध्ये झालेल्या रुग्ण मृत्यूच्या प्रकरणानंतर आता राज्यशासन सतर्क झाल्याचे बोलले जात आहे. येत्या आठवडाभरातच आरोग्य विभागाकडून मोठी नोकरभरती होणार आहे. त्याला देखील वेग आला आहे. जवळपास 12 हजार जागांसाठी नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेली भरती वादग्रस्त ठरली होती. त्यात उमेदवारांनी भरलेले शुल्क मिळणार की …
Read More »पोलीस भरतीसाठी बोगस प्रमाणपत्र : पोलीस भरती घोटाळा
राज्यात पोलीस भरतीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भूकंपग्रस्तांचं बोगस प्रमाणपत्र बनवून पोलिसाची नोकरी मिळवण्याचे प्रकार घडले. अशाच एका रॅकेटचा पुण्यात भांडाफोड झाला आहे. शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस शिपाई गोविंद इंगळेचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचं एक रॅकेट परभणीत नुकतंच उघडकीस आलं. त्याच्या चौकशीत पुण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची …
Read More »नागपूरमध्येही फुटला तलाठी पेपर : आयएएस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
राज्यात तलाठी भरतीच्या परीक्षेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक आणि नागपूर जिह्यांत पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, हा प्रकार परीक्षा केंद्रांच्या बाहेर घडला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. परीक्षा घेणार्या टीसीएस कंपनीनेदेखील ऑनलाइन सुरक्षिततेबाबत काटेकोर नियोजन केले असल्याचे स्प्पष्ट केले आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा सुनियोजित वेळेत टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. …
Read More »तलाठी पेपर फुटला!नाशिकमधून गैरप्रकार करणाऱ्यांना अटक
सर्व विद्यार्थी तलाठी परीक्षेच्या प्रतीक्षेत होते. जाहिरात आणि परीक्षेचे वेळापत्रकही आले. आता तलाठी भरतीची परीक्षा गुरुवारी सकाळी नऊ वाजतापासून सुरूही झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. तर नागपूरमधूनही पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तलाठी …
Read More »वनविभागाच्या भरतीत पुन्हा घोटाळा : राज्यातील भरती रद्द करण्याची मागणी
वन विभागातील पदभरती चांगलीच चर्चेत आहे. आता शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेवेळी अंतर्वस्त्रामध्ये कम्युनिकेशन डिव्हाईस व मायक्रोफोन ठेवून नक्कल करण्याचा हायटेक प्रकार तपासणी पथकाच्या तपासणीत बुधवारी उघडकीस आला. या प्रकरणी परीक्षार्थीसह चौघाविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील वसंतदादा पाटील इन्स्ट्यिूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालयात वन विभागाच्या कर्मचारी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा केंद्र आहे. बुधवारी दुपारी परीक्षेपुर्वी आयोजक कंपनीकडून परीक्षार्थींची …
Read More »तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर : १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा, पण…!
राज्याच्या जमाबंदी आयुक्त अंतर्गत येणाऱ्या भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार …
Read More »राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना अटक : नोकरीच्या नावे तरुणांची फसवणूक
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना निलंबित करण्यात आलं होत. शिक्षण विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत उमेदवारांकडून पैसे घेत नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. शैलजा दराडे यांच्याविरोधात पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
Read More »शताब्दी बहुउद्देशीय संस्था की ओर से विद्यार्थियों को स्कूल बैग वितरण
शताब्दी बहुत उद्देशीय संस्था की ओर से विद्यार्थियों को स्कूल बैग वितरण ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:की रिपोर्ट महादुला-कोराडी शताब्दी बहुउद्देशीय संस्था के तत्वावधान के संस्थापक अध्यक्ष श्री रत्नदीप रंगारी के प्रयास एवं सहयोग से इंदिरापुरम नगर एवं सिद्धार्थ नगर के जरुरत मंद विधार्थियों को स्कूल बैग (बस्ता) वितरण किया गया। परिणामत: छात्र- छात्राओं मे हर्ष व्याप्त है।ज्ञातव्य है कि हर साल …
Read More »ZP च्या शाळांना शिक्षक द्या, शिक्षक द्या…! नागपुरातील २५ शाळांमध्ये शिक्षकच नाहीत
शाळा सुरू होऊन तीन आठवडे झाले तरी नागपूर जिल्हा परिषदेच्या तब्बल २५ शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शिक्षक नसलेल्या शाळेतील काही विद्यार्थी थेट जिल्हा परिषद मुख्यालयात पोहचले. काटोल जिल्ह्याच्या मलकापूर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 15 विद्यार्थी आहेत. दररोज हे विद्यार्थी तयारी करून शाळेत जातात. मात्र शिक्षक नसल्याने त्यांना परत घरी जावे लागते. त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. शिक्षक …
Read More »राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे निलंबित
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी …
Read More »