Breaking News

राजकारण

काँग्रेसच्या पराभवासाठी ‘दोन’ नेते जबाबदार : कार्यकर्ते अस्वस्थ

काँग्रेसची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलीच पिछेहाट झाली आहे. कोणत्या नेत्यांमुळं काँग्रेसवर नामुष्की ओढवली आहे, याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वड्डेटीवार यासाठी जबाबदार असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये दिसून येत आहे.   विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट …

Read More »

देवेंद्र फडणवीसांच्या नावाला मोठ्या नेत्याचा विरोध : ‘ही’ नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत : मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे. आता मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार? याकडे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप दुसऱ्या कुणाचे नाव पुढे करू शकते. पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपमधील एक गट पुढे येऊ शकतो, अशी चर्चा आहे.राज्यात महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला आहे. तर …

Read More »

जानिए सबसे अधिक और सबसे कम वोटों से जीतने वाले उम्मीदवार?

जानिए सबसे अधिक और सबसे कम वोटों से जीतने वाले उम्मीदवार? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 में महायुती गठबंधन (भाजपा, एकनाथ शिंदे की शिवसेना और अजित पवार के एनसीपी गुट) ने शानदार जीत दर्ज की है. सबसे अधिक और सबसे कम वोटों के अंतर से जीतने वाले उम्मीदवारों के नाम सामने आ गए …

Read More »

‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’ विजयानंतरही स्मशानशांतता

‘इतना सन्नाटा क्यो है भाई?’ अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात शनिवारी दुपारपासून केली जात आहे. मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या या मतदारसंघात ना फटाक्यांचे आवाज, ना गुलालाची उधळण, ना जल्लोष. या उलट आ. पाटील यांचे मूळगाव कासेगावचा समावेश असलेल्या शिराळा मतदारसंघामध्ये भाजपचा जोरदार जल्लोष सुरू आहे. आ. पाटील यांचा गेल्या सात निवडणुकांमध्ये …

Read More »

महाराष्ट्र मे महायुति को 236 सीट की रिकार्ड जीत : CM देवेन्द्र फडणवीस सुनिश्चित 

महाराष्ट्र मे महायुति को 236 सीट की रिकार्ड जीत : CM देवेन्द्र फडणवीस सुनिश्चित   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई । महाराष्ट्र राज्य के विधान सभा चुनाव में महायुति को 233, मिली है जिसमे भाजपा को 133, शिवसेना शिदे,57 और NCP 41 सीट पर जीत दर्ज की है। नतीजतन महाराष्ट्र राज्य में BJP कर्मठ श्री देवेन्द्र फडणवीस के …

Read More »

बंडखोर, अपक्षांवर नजर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे ६ शिलेदार सक्रिय

विजयाची शक्यता अधिक असलेल्या अपक्ष आणि बंडखोरांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी भाजपच्या नेत्यांवर आहे. मंत्री रविंद्र चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय कुटे, नितेश राणे, निरंजन डावखरे, मोहित कंबोज यांना अपक्ष, बंडखोरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे सगळेच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी फडणवीस जोरदार फिल्डींग लावताना दिसत …

Read More »

दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली ‘मते’ कुणाला जिंकवणार?मोहन मते विरुद्ध गिरीश पांडव?

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातही मतांची टक्केवारी वाढली आहे. पुरुषांपेक्षा अधिक महिला असलेल्या या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी १४ हजारांहून अधिक महिलांनी मतदान केले. ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी स्थानिक मुद्यांसोबत हिंदुत्व आणि संविधान हे मुद्दे प्रचारात आणले होते. …

Read More »

सकाळी ८ वाजता मतपेटी उघडणार : राज्याला कुणाचे सरकार लाभणार?

आज शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत साधारण आघाडीवर कोण असेल, याचे चित्र स्पष्ट होईल. मतमोजणी होणाऱ्या केंद्रावर सुरक्षा दलाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read More »

उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर लंडनला…: शिंदे गटाचे सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’

एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आम्ही जाऊ, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे जाणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून अनेक आमदारांना सुरतवरून गुवाहाटीला नेले होते. गुवाहाटीनंतर गोव्यात आणि मग मुंबईत येऊन त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय …

Read More »

३५ बंडखोरांनी वाढविली काँग्रेस, भाजप, सेनेची चिंता

विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले …

Read More »