Breaking News

ग्रामपंचायत निकाल : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी 74 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. तसेच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. यात नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

PM मोदींचा नागपुरात मुक्काम, तळेगावात सभा : नागपूर, रामटेकमध्ये आज मतदान

१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी …

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP के दो बड़े नेता

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *